अपघातामुळे जमाव संतप्त झाला असताना कळमना पोलीस मात्र अपघाताच्या दीड तासानंतर तेथे पोहचले. तोपर्यंत जमावाने रस्ता रोको आंदोलन करून आणि टायर जाळून आपला रोष व्यक्त केला. ...
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी बलात्कार केल्यानंतर फरार झालेल्या आरोपी अजहर ऊर्फ अरमान समसूल अन्सारी (वय २४, रा. चैतन्येश्वरनगर, खरबी, नंदनवन) याच्या मुसक्या बांधण्यात अखेर पोलिसांनी यश मिळवले. पोलिसांनी त्याला छत्तीसगडमध्ये जाऊन अटक केली. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) एमबीबीएस व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकरण शनिवारी समोर आले. या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल झाली नसली तरी पीडितांनी मेडिकलच्या अधिष्ठात्यांना भेटून ...
देशातील कोट्यवधी तरुण रोजगारासाठी भटकंती करीत आहेत. अशा परिस्थितीत तरुणांना बेरोजगारीपासून दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर राष्ट्रीय युवा आयोगाचे गठन करावे, अशी मागणी युवा चेतना संघटना दिल्लीचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांनी केली. नागपूर दौऱ्य ...
लोकशाहीत सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांचीही भूमिका महत्त्वाची असते. त्यांनाही विश्वासात घेतले पाहिजे. दुर्दैवाने आज निवडणुकांना इव्हेंट मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचे स्वरूप आले आहे. निकोप लोकशाहीसाठी हे घातक असून निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावणात व्हाव्या ...
नागपूरकर ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो आज अवतरला. मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या एटग्रेट सेक्शनमध्ये साऊथ एअरपोर्ट ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत शनिवारी नागपुरातील मूकबधिर विद्यालयातील मुले, वृद्धाश्रमातील वयस्क आणि गरजू मुलांनी मेट्रो रेल्वेतून प्रवास क ...
गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अक्षय खोब्रागडे (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. ...
शेती आणि शेतीशी संबंधित पूरक उद्योग म्हणून दुग्ध व्यवसायाची मागणी वाढली आहे. त्यामुळे अधिकांश शेतकरी या व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. शेती आणि दुग्ध विकासाला वैज्ञानिक क्रांतीची जोड दिल्यास विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी समृद्ध होतील आणि आत्महत्या थ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामान्य नागरिकांच्या उन्नतीसाठी शासन स्तरावर अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी या योजनांचा लाभ प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील गावकऱ्यांनी मांडलेल्या तक ...
अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असलेल्या कांबळे दुहेरी हत्यांकाड प्रकरणी न्यायालयात फौजदारी खटला चालविण्यासाठी शासनाने अॅड. उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. शासनाच्या विधी व न्याय विभागाने अॅड. निकम यांच्या नियुक्तीचे आदेश शन ...