राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०५ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन शनिवार २४ मार्च रोजी करण्यात आले आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभात पदवीधरांची एकूण संख्या घटल्याचे दिसून येत आहे. पुढील सत्रापासून दरवर्षी सप्टेंबर महिन्यातच दीक्षांत समारं ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत जाहीर करण्यास मनाई केली. ...
गावात दहावीपर्यंतचे वर्ग नाही. त्यामुळे गावाबाहेर शिकण्यासाठी दररोज साडेतीन किमीचे अंतर सायकलने ये-जा करायची. पूर्ण वर्ष संपले, बोर्डाची परीक्षा सुरू झाली. शेवटचा पेपरही झाला. मात्र हा पेपर झाल्यानंतर उन्हाळी सुट्यांमध्ये मौजमस्ती करण्याची ‘तिची’ इच् ...
राज्य शासनानेही पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्रसाठी ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. जलयुक्त शिवारमुळे पहिल्या दोन वर्षातच नागपूर जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत एक ते दीड मीटरने वाढ झाली आहे, हे विशेष. ...
उद्योगांकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या तरुणांसमोर नागपूर तालुक्यातील कोदामेंढीनजीकच्या राजोली येथील एका ३५ वर्षीय नीतेश फत्तूजी पुरी या तरुणाने प्रेरणादायी चित्र निर्माण केले आहे. ...
‘संगीत सम्राट’ व ‘सा रे ग म लिटील चॅम्प्स’चा पुरस्कार जिंकणारी गोड गळ्याची बालगायिका अंजली गायकवाड व मथुरेच्या शास्त्रीय गायनाची परंपरा पुढे चालवणारे ब्रजवासी ब्रदर्स या संगीताच्या भिन्न सुरांना एकाच मंचावर ऐकण्याची संधी नागपूरकरांना लाभली आहे. ...
संत्रानगरीची शान असलेल्या अंबाझरी तलावाच्या सुरक्षेसाठी येत्या १५ एप्रिलपर्यंत सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात यावा, असा मोठा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी धरण सुरक्षा संघटनेला दिला. ...
अयोध्याच्या ज्या जागी मंदिर व मशिदीचा दावा केला जातो, त्या जागेवर प्राचीन काळी बुद्धाचे भव्य स्तूप होते. त्यावर नंतर मंदिर व पुढे मुस्लिम आक्रमणानंतर मशीद बांधण्यात आली. त्यामुळे या भूमीवर सर्वात आधी बौद्धांचा अधिकार असल्याचा दावा दीक्षाभूमी येथील डॉ ...