गारपिटीने शेतातील संपूर्ण पीक उद्ध्वस्त केल्याने हताश झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने फवारणीचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. हा शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांच्याकडे २ लाख २५ हजार रुपयांचे बँक व नातेवाईकांचे कर्ज आहे. ही दुर्दैवी घटना काटोल ता ...
प्रत्येक क्षण आनंदाने जगावे. म्हणजेच भूतकाळाचा किंवा भविष्याचा विचार न करता वर्तमानात कसे जगावे, याची उत्तम शिकवण देणारा तिबेटीयन चित्रपट म्हणजे ‘द कप’. दीक्षाभूमीवर आयोजित बुद्ध महोत्सवाला शनिवारी थाटात सुरुवात झाली. ‘द कप हा चित्रपट यावेळी दाखवण्या ...
नीरव मोदीच्या प्रकरणामुळे बँकांमधील घोटाळ्याचा विषय परत चर्चेला आला आहे. परंतु देशभरात गाजलेल्या नोटाबंदीच्या वर्षातदेखील बँकांमध्ये घोटाळे झाले होते. २०१६-१७ या आर्थिक वर्षात देशातील विविध बँकांमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. ‘ ...
अवघ्या साडेतीन वर्षांत साडेचार लाखाचे व्याजापोटी १४ लाख ४४ हजार रुपये घेऊनही पुन्हा ६ लाख रुपये मागणाऱ्या आणि त्यासाठी एका दाम्पत्याचे जगणे मुश्किल करणाऱ्या दोन अवैध सावकारांवर हुडकेश्वर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. ...
माजी मंत्री आणि काँग्रेस नेते रणजित देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. देशमुख हे अध्यक्ष असलेल्या व्ही.एस.पी.एम अकँडमी आॅफ हायर एज्युकेशन या संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या लता मंगेशकर हॉस्पिटलला सरकारने शैक्षणिक उपक्रमासाठी जागा ...
शासन संमेलनासाठी जो २५ लाखांचा निधी देते त्यात मागच्या अनेक वर्षांपासून वाढ झालेली नाही. वस्तूत: आजच्या महागाईच्या काळात ही रक्कम एक कोटी असायला हवी, याकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले. शासनाने या संपूर्ण पाठपुराव्याचा अभ्यास करून अनुदानाची ही रक्कम ५ ...
शुक्रवारी दुपारी नागपूर अमरावती महामार्गावर वाडी-वडधामन्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातापूर्वी मित्रमैत्रिणींनी ... ...
शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी असलेल्या इव्हाना खान या तरुणीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज शनिवारी सकाळी तिच्या निधनाने अखेरीस संपली. ...
नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला ११,५०० कोटी रुपयांचा चुना लावल्यानंतर सहा भारतीय बँकांपैकी तीन बँकांचा नफा घटणार आहे, तर तीन बँका तोट्यात जाणार आहेत. ...
महाराष्ट्रात १०० नद्या व नाल्यांवर ‘ब्रिज कम बंधारे’ म्हणजे एकाच जागेवर पूल व बंधारे बांधण्यात येणार आहेत. यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी नागपुरात घोषणा केली. ...