पारदर्शकता ठेवा, नियमित कर भरा आणि आदर्श व्यापार करीत सुखाची झोप घ्या, असे आवाहन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी येथे व्यापाऱ्यांना केले. ...
खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव अधिक दिसून आला असून शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळात एकात्मिक व्यवस्थापनाद्वारे कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा नायनाट करून पिकास संरक्षण द्यावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक एन.टी शिसोदे यांनी केले आहे. ...
आदिवासी क्षेत्रात वनांवर आधारित रोजगार निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच वनउपजांवार प्रक्रिया उद्योग निर्माण करून त्यांना संघटित विपणनाद्वारे योग्य बाजारपेठ मिळवून देणे गरजेचे असल्याचे मत विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी व ...
नासुप्रची महानगर क्षेत्राकडे वाटचाल सुरू आहे. या सोबतच नासुप्रच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या योजना व अभिन्यासातील विकास कामे विचारात घेता सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत नासुप्रचा २०१८-१९ या वर्षाचा ६११ कोटी ९१ ...
राष्ट्रीय दृष्टिकोन विचारात घेता लोकमत समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तूरचंद पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झालेले आहेत. मंजूर नकाशा आणि सौंदर्यीकरणाला शुक्रवारी नागपू ...
मॉडल आॅफ द स्टेट ठरू पाहणाऱ्या अद्ययावत पोलीस भवनाची निर्मिती पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात होणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी सकाळी १०.३० वाजता पार पडणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या समारंभाल ...
स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही समाजातील एक मोठा वर्ग मुख्य प्रवाहापासून फार लांब आहे. त्यांना स्वत:च्या घटनात्मक अधिकारांची पूर्णपणे माहिती नाही. त्यामुळे त्यांची जागोजागी फसवणूक होत आहे. त्यांना छोट्याछोट्या गोष्टी मिळविण्यासाठी व्यवस्थेविरुद्ध सं ...
सर्वोत्तम आर्थिक नियोजनासोबतच आर्थिक लक्ष्य गाठण्याबाबत गुंतवणूकदारांना मार्गदर्शनाचा ‘निवेश महाकुंभ’ कार्यक्रम शनिवार, २४ मार्चला होत आहे. रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होईल. आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडने ...
झुडपी जंगल, गावठान जमिनीवर २५-३० वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी घरपट्टे, मालकीपट्टे मिळविण्यासाठी हजारो अतिक्रमणधारकांनी वर्धा ते नागपूर पायी मोर्चा काढला.त्यांची भू-देव यात्रा शुक्रवारी उपराजधानीत धडकली. तब्बल ८५ किल ...
जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात क्षयरोगाचे प्रमाण जास्त आहे, असे असले तरी क्षयरोग एक गंभीर पण आटोक्यात येणारा आजार आहे. संपूर्ण तंत्रज्ञान व उपचारपद्धती रुग्णापर्यंत पोहचविल्यास या रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष् ...