शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी याच्याविरुद्ध विशेष सत्र न्यायालयात प्रलंबित खटला एक वर्षात निकाली काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला. ...
शासनाने नव्या शवचिकित्सागृहाच्या इमारतीसाठी चार कोटी ९७ लाख ८३ हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. नव्या शवचिकित्सागृहामुळे मेयो प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. ...
लठ्ठपणा हा एक आजार आहे आणि त्यावरील योग्य उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘डेडिकेटेड ओबेसिटी’ कक्ष सुरू केला आहे. मध्य भारतातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. ...
बारावीच्या विद्यार्थ्याची अडवणूक करून परीक्षा वर्गाचे प्रवेशपत्र देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या लिपिकाला एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी जेरबंद केले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पकोड्याचा व्यवसाय हाही रोजगारच आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही पकोड्यासंदर्भात वक्तव्य करून उच्चशिक्षित बेरोजगार युवकांची थट्टा केली आहे. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अॅड ...
समाजसेवा अधीक्षक त्यांचे नातेवाईक झाले. उपचाराला सुरुवात झाली. अधीक्षकांनी त्यांच्या कपड्यापासून ते औषधांपर्यंतची सोय केली. अडीच महिन्याच्या उपचारानंतर रुग्णाला स्वत:ची ओळख पटू लागली. अधीक्षकांनी त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर शोध सुरू केला आणि अनोळख ...
सारेगमप स्पर्धेचा महाविजेता व नागपूरकरांचा आवडता गायक अनिरुद्ध जोशी याच्या पुढील प्रवासासाठी रसिकांचे आशीर्वाद व शुभेच्छांचे पाठबळ लाभावे, याकरिता मंगळवारी सायंटिफिक सभागृहात अनिरुद्धचे लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. ...
‘सिरी’ (सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने खगोलशास्त्रासंदर्भात आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणाऱ्या या संमेलनाला देशविदेश ...
महापालिकेच्या आपली बसच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी बेमुदत संप पुकारला आहे. संपामुळे नागपूर शहरातील परिवहन सेवा विस्कळीत झाल्याने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११(एस्मा)च्या तरतुदीनुसार परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या ...
बुधवारपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर महापालिकेची शहर बससेवा ठप्प पडली आहे. किमान वेतनाच्या मागणीसाठी अडीच ते तीन हजार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मंगळवारी सकाळपासून एकही बस रस्त्यावर न धावल्याने प्रवाशांची चांगलीच गोची ...