ऊर्जा बचतीचा संदेश देण्यासाठी महापालिका आणि ग्रीन विजील फाऊंडेशनच्या पुढाकारातून 'अर्थ अवर-कनेक्ट टू अर्थ' पाळण्यात आला. महापालिकेच्या आवाहनाला दाद देत नागपूरकरांनी शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या एक तासाच्या काळात अनावश्यक वीज दिवे बंद ठेवून करून ऊर् ...
रामनवमीचे औचित्य साधून पोलिसांचा शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या संवेदनशील वस्त्या आणि विशिष्ट झोपडपट्ट्यानुसार पोलिसांचे संख्याबळ बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. ...
चार वर्षीय श्रद्धा अरुण सारवाणे हिचे अपहरण करून तिला मेडिकलमध्ये सोडून देणारा आरोपी थामदेव श्रीधर मेंढूलकर (वय ३७, रा. खरबी) याने पाच महिन्यांपूर्वी दोन चिमुकल्यांचे अपहरण केले होते, अशी खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. ...
अंकित तिवारी...बस नाम ही काफी हैं. जितका तो चेहऱ्याने देखणा तितक्याच गोड गळ्याचा धनीही. या धनवान गायकाला ‘याचि देही, याचि डोळा’ गाताना पाहण्यासाठी हजारो नागपूरकर रसिकांनी शुक्रवारी मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलात तूफान गर्दी केली होती. ...
शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा. रेशनवर देण्यात येणारा मका बंद करून गहू देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसंदर्भात ५१ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देश ...
नरेंद्र मोदी नावाचा फुगा आता फुटला आहे. ज्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली. तो सोशल मीडिया आता भाजपावरच उलटत आहे. २०१४ ची परिस्थिती आता राहिलेली नाही. २०१९ नव्या पर्यायाचा शोधात असून हा पर्याय निश्चितच ...
पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर एका कुख्यात गुंडाने गोळीबार केला. प्रसंगावधान राखल्याने विजय कडू नामक हवालदार बालंबाल बचावला. पोलिसांनी तशाही स्थितीत अतुल्य धाडसाचा परिचय देत जीवाची पर्वा न करता आरोपी नितीशच्या मुसक्या बांधल्या. ...
नागपुरातील प्रसिद्ध व पवित्र दीक्षाभूमी हे ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ असून, लाखो अनुयायी या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. ते पाहता दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जानुुसार विकास व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी नासुप्रने १०० क ...
नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभादरम्यान पदकाच्या मुद्यावरुन गोंधळ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. एका विद्यार्थिनीला पदक मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर ऐनवेळी तिच्या इतकेच गुण असलेल्या परंतु वय कमी असलेल्या विद्यार्थिनीला पदक दे ...
देशाला विश्वगुरु करण्यासाठी प्रामाणिक विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांवर शैक्षणिक संस्कार करणाऱ्या विद्यापीठांमध्ये यासाठी अगोदर पारदर्शकता येणे आवश्यक आहे. कुठल्याही दबाव, भीती शिवाय प्रामाणिकपणे कार्य झाले पाहिजे, असे मत तामिळनाडूचे राज् ...