उन्हाळ्याला सुरुवात होताच शहरातील विविध भागातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. टुल्लू पंपाचा मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वापर होत असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...
गेल्या २२ एप्रिल रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये राज्यातील २ लाख ९१ हजार ३२२ प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले आहे. यासंदर्भातील आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. ...
समाज कल्याणाकरिता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा विकास होणे आवश्यक आहे असे मत इन्फोसेप्ट टेक्नॉलॉजी कंपनीचे टेक्निकल अॅडव्हायझर अभियंता स्वप्निल देशमुख यांनी व्यक्त केले. ...
विदेशांमध्ये ईव्हीएम बंद करून बॅलेटचा वापर निवडणुकीत करण्यात येत आहे. त्यामुळे भारतातील निवडणुका ह्या बॅलेटनेच घ्याव्यात, अशी अपेक्षा विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी व्यक्त केली. ...
रक्ताने माखलेले कपडे आणि हातात धारदार शस्त्र घेऊन एक आरोपी गुरुवारी रात्री नागपूर अंबाझरी पोलीस ठाण्यात पोहचला. थेट ठाणेदाराच्या कक्षात शिरून त्याने ‘बेवफा औरत को काटके आया’असे म्हणत ठाण्यात बैठक मांडली. ...
नागपूर महापालिकेने २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला होता. यात कोट्यवधींचा घोळ असल्याचा आरोप करून विरोधकांनी यावर सभागृहात चर्चेची मागणी केली आहे. ...
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने ‘राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थे’च्या (नीरी) मदतीने ‘बायो-मेडिकल लिक्वीड’वर संशोधन करून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. ...
नागपूरच नव्हे तर मध्यभारतातील रुग्णांसाठी बहुप्रतीक्षित असलेले ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या बांधकामाला मंजुरी मिळाली असलीतरी निधी न मिळाल्याने ते रखडत चालले आहे, असे असताना शासनाने ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’चे नाव न घेता मेडिकलमधील कर्करोगावरील उपचारांच्या स ...
स्वच्छतेबाबत तसेच डेंग्यूविषयी जनजागृती करण्यासाठी महापालिके च्या झोन कार्यालयातर्फे प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. डासांच्या अळ्या होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे नागरिकांना आवाहन क रण्यात आले. मात्र महापालिके चा आरोग्य व शिक्षण विभाग असलेल ...