नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकरी समस्यांमध्ये खितपत पडला आहे. सत्ताधाऱ्यांसोबतच कॉंग्रेस-राष्ट्रवादीनेदेखील शेतकऱ्यांच्या समस्यांचे भांडवलच केले असून स्वत:च्या स्वार्थासाठीच उपयोग केला आहे. त्यामुळेच आता शेतकऱ्यांच्या सहकार्यानेच तिसरा राजकीय पर्याय ...
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या मागणीसाठी ११ एप्रिल रोजी क्रांतियात्रा काढण्यात येणार आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने बहुजन समाजातील ...
होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करते. त्याच्या वर्तणूक, वागणूक व व्यक्तिमत्त्वामधील सूक्ष्म बदल अनुभवून योग्य औषधांची निवड करते. यामुळे ही पॅथी आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे करत ...
एम्प्रेस मॉल सिटी परिसरातील विहिरीत गुदमरून मेलेल्या मजुरांचे मृतदेह मॉल परिसरात ठेवून गैरकायद्याची मंडळी जमविल्याप्रकरणी तसेच विनापरवानगी निदर्शने केल्याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी माजी महापौरांसह दोन नगरसेवकांवर गुन्हे दाखल केले. माजी महापौर प्रवीण द ...
एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणींनी आपल्यासोबत सेल्फी काढावी म्हणून जबरदस्ती करणाऱ्या गुंडाला अडविणाऱ्या युवकावर त्याने गोळीबार केल्याची घटना सोमवारी पहाटे १.४५ वाजता घडली. ...
देशातील सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोखा जपावा, शांतता कायम राहावी यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहूल गांधी यांच्या सूचनेवरून आज सोमवारी देशभरात राज्य व जिल्हा पातळीवर एक दिवसाचे उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
नागपूरच्या संत्र्यांला जागतिक बाजारपेठ मिळावी तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला संत्रा थेट ग्राहकापर्यंत पोहचावा, यासाठी महाआॅरेंजने नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू केलेल्या पहिल्या संत्रा फळ विक्री केंद्राचा शुभारंभ केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व ...
व्यावसायिकांनी गेल्या पाच वर्षांत प्रत्येक वित्तीय वर्षात वार्षिक विवरणांची पूर्तता करणे आवश्यक होते. मात्र बहुतांश व्यावसायिकांनी वार्षिक विवरणपत्र दाखल केले नाही. ...
सिगारेटच्या धूर चेहऱ्यावर आल्याने झालेल्या वादात असामाजिक तत्त्वांनी दोन तरुणांवर खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी रात्री शंकरनगर चौकातील शिवाजीनगर येथे घडली. ...
महाराष्ट्र संगीत रत्न, सारेगमप यासारख्या मोठ्या स्पर्धा जिंकणाऱ्या अनिरुद्ध जोशी या नागपूरकर गायकाने शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, एका मराठी वाहिनीवरील अत्यंत गाजलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेचा तो महाविजेता ठरला आहे. ...