१९६० नंतर महाराष्ट्रात जे वैचारिक वादळ उठले त्यात वादळाचे वंशज डॉ. गंगाधर पानतावणे यांची महत्त्वाची भूमिका होती. या वादळाने घराघरातील प्रतिभावंतांना जागे केले. पानतावणे यांच्या जाण्याने मराठी साहित्य चळवळीचा आधारस्तंभ कोसळला आहे, अशी संवेदना डॉ. मधुक ...
केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने युवकांना लाखो नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात युवकांची दिशाभूल केली. नोकऱ्या न मिळाल्यामुळे सुशिक्षित युवक बेरोजगार होऊन भटकत आहे. युवकांना ‘एप्रिल फूल’ बनविणाऱ्या सरकारच्या विरोधात युवक काँग्रेस, एनएसयु ...
मार्च महिना संपत आलाय आणि ग्रामीण भागात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. काही भागात पाणी टंचाई बरोबरच दूषित पाण्याचा पुरवठाही होत आहे. खुद्द प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतीला दूषित पाण्यासाठी पिवळे कार्ड दिले आहे. या ग्रा.पं ...
राज्यातील औद्योगिक संघटनांशी चर्चा न करता वा कुठलाही पर्याय न शोधता राज्य सरकारने घेतलेला प्लास्टिक बंदीचा एकतर्फी निर्णय मागे घेण्याची मागणी करीत विदर्भातील प्लास्टिक उद्योगाशी संबंधित हजारो उद्योजक आणि व्यावसायिक शुक्रवारी सकाळी केंद्रीय मंत्री नित ...
गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या दाभा परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने दहशत पसरवली आहे. दरम्यान वन विभागानेसुद्धा परिसरातील नागरिकांना सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिलेल्या आहेत. ...
महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील वाघिणीचा गुरुवारी आजाराने मृत्यू झाला. मृत वाघिण ही जाई होती. परंतु महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे प्रशासन सांभाळणाऱ्या कृषी महाविद्यालयाने प्रसिद्धीपत्रक जारी करून जुईचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे ती वाघिण नेम ...
रामदासपेठ येथील जुन्या गृह प्रकल्पांत राहणाऱ्या नागरिकांनी स्वत:हून रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेतला आहे. रामदासपेठ प्लॉट ओनर्स व रेसिडेंटस् असोसिएशनच्या नेतृत्वाखाली १२० गृह प्रकल्पांत रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावण्याचा प्रयत्न केला जाणा ...
वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशावरून सिव्हिल लाईन्सस्थित ओल्ड हायकोर्ट इमारत परिसरातील जुने बांधकाम तोडण्यात आले आहे. त्याविरुद्ध भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग सर्वोच्च न्यायालयात जाणार आ ...