बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या निवडणुकीत नागपूरमध्ये मतपत्रिकांची फोटोग्राफी करण्यात आल्यामुळे गुप्त मतदान पद्धती व निवडणूक नियमांचा भंग झाला आहे. ही निवडणूक प्रामाणिकपणे व पारदर्शीरीत्या झाली नसल्याचे यावरून सिद्ध होत आहे. ...
उत्तर प्रदेश सरकारने आता डॉ. बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर सुरू केला आहे. बाबासाहेबांच्या नावाचा एकेरी उल्लेख खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी पत्रपरिषदेत दिला. ...
बहुचर्चित दुहेरी हत्याकांड नरबळीचा प्रकार असल्याचे वृत्त लोकमतने शुक्रवारी ठळकपणे प्रकाशित केल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर, आज दिवसभर प्रकरणाशी संबंधित अनेक घडामोडी घडल्या. ...
अनुशेष दूर करण्यासाठी राज्य शासनाने फेब्रुवारी २०१७ मध्ये ३५० कोटी रुपये दिल्यानंतरही पूर्व विदर्भातील तब्बल २७ हजार कृषीपंपांचे विद्युतीकरण रखडले आहे. ...
केंद्रीय अबकारी विभागाने शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत ३१ लाख रुपये किमतीच्या विदेशी वस्तूसह सोने जप्त केले. ...
एप्रिल व मे महिन्यातील कडाक्याचे ऊन अजून बाकी आहे. पाराही पाहिजे तसा चढलेला नाही. मात्र, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. शहराचा मध्य भाग असो किंवा बाह्य भाग सर्वत्र नळाद्वारे अपुरा पाणीपु ...
अॅट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाबाबत न्यायाधीशांनी जी निरीक्षणे नोंदवलेली आहेत, ती लक्षात घेता न्यायालयाचा हा निर्णय पूर्वग्रहदूषित तर नाही ना? जातीय मानसिकतेतून तर हा निर्णय देण्यात आलेला नाही, अशी शंका निर्माण झालेली आ ...
स्पा आणि स्कीन क्लिनिकच्या नावाखाली सुरू असलेल्या मानेवाड्यातील एका कुंटणखान्यावर परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी छापा मारला. या ठिकाणी पोलिसांनी तीन महिलांना वेश्याव्यवसाय करताना रंगेहात पकडले. ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे बांधकाम वेगात सुरू असून आता महामेट्रोने लोकल मेट्रो रेल्वे सेवेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सोपविला आहे.हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नागपुरातून वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक, भंडारापर्यंत पॅसेंजर रेल्वेऐवजी रेल्वे ...
सहारा वाळवंट...सलग सात दिवस...२५० किलोमीटरची सर्वात कठीण मॅराथॉन...५० ते ५५ अंशावर तापमान...निर्मनुष्य ठिकाण...साप, विंचू आणि वाळूच्या वादळाचा धोका...भारताचे पहिल्यांदाच प्रतिनिधित्व... नागपुरातील अतुलकुमार चौकसे याचा सहभाग...गेल्या सहा महिन्यांपासून ...