आयुष्यात ध्येय निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते. आपल्या ध्येयाशी प्रामणिक राहल तर यशापर्यंत पोहचण्यासाठी कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. लक्ष्याच्या प्राप्तीपर्यंत थांबू नका, आत्मविश्वासाने सामोरे जा, हा ...
आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आरक्षणाच्या सोडतीवर न्यायालयात आक्षेप घेतल्याने व काही सर्कलचा समावेश नगरपरिषद व नगर पंचायतमध्ये झाल्याने निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या सर्कलची पुनर्रचना करून, आरक्षणाची नव्याने सोडत काढण्याचा निर्णय घेतल ...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्था माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरय्या इन्स्टिट् ...
राजकारणी आणि प्रशासनाचा वरदहस्त लाभल्याने ओला, उबेर या कंपन्यांची प्रवासी वाहतूक शहरात बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप आॅटो चालक-मालक संघटनेने केला आहे. ओला, उबेरच्या प्रवासी वाहतुकीमुळे आॅटोचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचा आरोप करीत संघटनेतर्फ ...
‘भारत बंद‘च्या दरम्यान वाहनांची तोडफोड, दुकानांवर दगडफेक, जाळपोळ, रास्ता रोको आणि उपद्रव करून सामाजिक शांतता भंग करू पाहणाऱ्या ६५० पेक्षा जास्त आंदोलकांवर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. शहरातील जरीपटका, सीताबर्डी, पाचपावली, सदर आणि नवीन ...
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत घट झाल्याने तेल कंपन्यांना कोट्यवधींचा फायदा झाल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झालेली नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाने या इंधनांवर कर वाढवलेला आहे. ...
भरधाव ट्रकने धडक मारल्याने दुचाकीवरील एकाचा करुण अंत झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी आहे. अजहर काझी इस्लामुद्दीन काझी (वय ३४, रा. कळमना) असे मृताचे नाव आहे. तो कळमन्यातील वांझरा वस्तीत राहत होता. ...
अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्स नागपूरची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. लाईफ लाईन रक्तपेढीचे संचालक डॉ. हरीश वरभे यांची अध्यक्षपदी तर नेत्ररोग विशेषज्ञ डॉ. अजय अंबाडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाली. ...
कॅन्सरच्या काळजीने काळवंडलेले चेहरे, असह्य वेदनांची झळ, खचत चाललेल्या देहात नाउमेद झालेले मन, त्यात खिशात जेमतेम पैसे, कालपर्यंत या रुग्णांना शासकीय रुग्णालयात सर्व तपासण्या नि:शुल्क व्हायच्या तिथे आज शुल्क लागत असल्याने अनेक कॅन्सर रुग्ण अडचणीत आले ...
शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याने मोदी यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे ५ ते ८ एप्रिल दरम्यान पांढरकवडा ते दाभाडी अशी ९० किलोमीटरची शेतकरी पदयात्रा काढणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ...