केंद्र सरकारच्या खास कोट्यातून एमबीबीएसला अॅडमिशन करून देतो, अशी बतावणी करून डॉक्टर बनण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या विविध राज्यातील शेकडो जणांना एका टोळीने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. ...
आदिवासी विभागाने ५ एप्रिल रोजी काढलेल्या शासन निर्णयात वसतिगृहातील भोजन व्यवस्था बंद करून, त्या बदल्यात भोजनाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा विरोध केला असून भोजन व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी क ...
गोरेवाडा जंगलासाठी महापालिका वॉटर फिल्टरकडील तलावाचा २५ हेक्टरचा खुला परिसर डोकेदुखी झाला आहे. अनेकदा युवकांच्या टोळ्या चूल पेटवून पार्ट्या करतात. या चुलीतून उडणाऱ्या ठिणग्याही आग लागण्याचे कारण ठरु शकतात. ...
घरातील चार भिंती असू द्या किंवा शाळेतील अंगण, मुली कुठेच सुरक्षित नाहीत. त्यांना प्रत्येक ठिकाणी लक्ष्य केले जात आहे. लहानमोठे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. दर दिवशी असे प्रकार समोर येत असून या घटना मानवतेला काळिमा फासणाऱ्या ठरत आहेत. ...
केंद्राच्या कोट्यातून एमबीबीएसची अॅडमिशन करून देतो, अशी थाप मारून पालकांकडून लाखो रुपये उकळणऱ्या टोळीविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
दुचाकीला स्टार बसच्या चालकाने धडक दिल्यामुळे लग्नाला निघालेल्या प्रणय संतोष वाघ (वय २४, रा. मनीषनगर) याचा करुण अंत झाला. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास भंडारा मार्गावरील एका मद्याच्या दुकानासमोर हा भीषण अपघात घडला. ...