पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पेंच, बोर, उमरेड-पवनी-करहांडला तसेच टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यांचा स्रोत कमी झाल्यामुळे नैसर्गिक तसेच कृत्रिम अशा एकूण ३५० पाणवठ्याद्वारे पिण्याचे पाणी उप ...
भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू झाला तर कारचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले. हा अपघात सावनेर-नागपूर मार्गावरील पाटणसावंगीजवळील टोलनाक्याजवळ दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास झाल ...
बाबासाहेब आंबेडकरांसमोर समाजाच्या समस्या सोडविणे हे एकच मोठे ध्येय होते. त्यासाठी कठीण परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. औषध नसल्यामुळे त्यांचा मुलगा मृत्यू पावला. परंतु कुणापुढे त्यांनी हात पसरले नाहीत. पण आज सुखसोयीच्या मागे लागून अनेकजण बेधडकपणे भ् ...
तरुणांना देशभक्तीची शिकवण देणारे आणि जागरूक नागरिक घडवणारे प्रहार संघटनेचे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ...
जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १६०० बोअरवेलला मंजुरी दिली आहे. परंतु काही भागात पाण्याची पातळी अतिशय खाली गेल्याने बोअरवेलचा उपयोग होत नाही. परंतु आता या बोअरवेलसुद्धा ग्रामीण भागात उपयोगी पडणार आहे. १२० फुटाखाली पाणी ग ...
मागील काही दिवसापासून शहराच्या पाणीपुरवठ्यात अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे. अनेक वस्त्यात दूषित पाण्याचा पुरवठा व पाणीटंचाई आहे. तक्र र करूनही ओसीडब्ल्यू व महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. महापौर नंदा जिचकार यांचा प्रशासनावर वचक राहिलेला ...
येत्या आर्थिक वर्षात आपणास वीज ग्राहकांना अचूक देयक देण्यासोबतच मागणी वाढवायची आहे. वीज देयकाची व्यवस्था अचूकपणे अमलात आणल्यास वीज ग्राहकांना चुकीचे देयक जाणार नाहीत, ही सामूहिक जबाबदारी आहे, असे महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद् ...
महावितरणमध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण करून प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला असून राज्याचे ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या या प्रयोगामुळे विदर्भातील वीज वितरण यंत्रणेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमा ...