स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी येत्या १ मे रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूरच्या अधिवेशनावर विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येईल, असा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
विदर्भ व मराठवाडा येथील उद्योगांना मुबलक वीज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन आणि बंद उद्योग सुरू करण्याला सरकार प्रोत्साहन देत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...
बहुजन समाज पार्टी (बसपा) च्या जिल्हाध्यक्षपदी विलास सोमकुवर तर शहराध्यक्षपदी प्रकाश गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रविभवन येथे आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. ...
पाळीव कुत्रा घरासमोर रोज घाण करीत असल्याने उद्भवलेला वाद विकोपास केला आणि त्यातून सात जणांनी एकास जबर मारहाण केली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी खाण येथे शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...
भरधाव टिप्परने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारांचा कुही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुही - वडोदा मार्गावरील नान्हा मांगली (ता. कामठी) शिवारात शनिवारी सक ...
एम्प्रेस सिटीच्या परिसरातील बेसमेंटमध्ये असलेल्या विहिरीत साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या तीन मजुरांचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेले नियम तोडणाऱ्या शाळांवर चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी एनएमआरडीएच्या प्रशासनाला दिले. ...
महाराजबागेत जन्मलेला, वाढलेला व गेल्या १९ वर्षांपासून प्राणिसंग्रहालयाचा साथी असलेल्या ‘अजय’ नामक बिबट्याचा शनिवारी मृत्यू झाला. नुकताच येथील जाई नामक वाघिणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महाराजबागेतील कर्मचारी व वन्यजीवप्रेमींसाठी हा आठवडाभरातील दुसर ...
दुष्काळाने होरपळलेल्या गावामध्ये जलक्रांती व्हावी, या उद्देशाने राज्यातील ग्रामीण भागात पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटरकप स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या नियमात पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्याचा समावेश झाला असून, नरखेड तालुक्यातील ६६ गावाने य ...
जैविक कचरा प्रदूषण ही गंभीर बाब झाली असून, त्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक रुग्णालय व्यवस्थापनाने मानव व पर्यावरणाची हानी होणार नाही, अशा पद्धतीने जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, याला घेऊन ‘लोकमत’ने मेडिकलमधील जैविक कचऱ् ...