राज्याची उपराजधानी असलेले नाागपूर हे समरसता नांदणारे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, मागासवर्गीय महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी पाहता नागपूरची मान लाजेने खाली घालण्याची वेळ आली आहे. अनुसूचित जातीच्या माहिलांवरील अत्याचाराच्या घटनेत नागपूर आघाडीवर आहे. ...
महानिर्मितीच्या कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर व परळी या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना जलदगतीने व पुरेशा प्रमाणात कोळसा पुरवता यावा म्हणून कटघोरा व डोंगरगड हा नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात येणार आहे. ...
कॉंग्रेस पक्षाने उपोषण केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षातर्फेदेखील उपोषणाचा मार्ग निवडण्यात आला आहे. दिल्लीप्रमाणेच नागपुरातदेखील सामूहिक उपोषण करण्यात येणार आहे. संसदेत विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या गोंधळाच्या विरोधात हे उपोषण राहणार आहे. गुरुवारी ...
१४ व १५ एप्रिल रोजी दीक्षाभूमीच्या सभागृहात एकत्रितपणे डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. भदंत विमलकित्ती गुणसिरी, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी संयुक्त जयंतीच्या आयोजनाबाबत मंगळवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना शिक्षेसाठीच पात्र ठरवून त्यांची २० वर्षांचा सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. ही घटना व ...
राज्य शासनाला अनेक वर्षांपासून १०० टक्क्यांपेक्षा जास्त महसूल देणारे नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) चक्क गोदामात सुरू आहे. सोयींचा अभाव व अल्प मनुष्यबळ असतानाही दिलेल्या लक्ष्याच्यावर जाऊन म्हणजे ११७ टक्के लक्ष्य (टार्गेट) गाठले. श ...
सर्वोच्च न्यायालयाने या देशातील तुरुंगांमधील प्रचंड वाढत्या गर्दीबद्दल सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना फटकारल्याने तुरुंगांमधील दैनावस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. ...
पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पेंच, बोर प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य तसेच पांढरकवडा परिसरातील वन्यप्राण्यांना उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून वनविभागाने हिट अॅक्शन प्लॅन राबविला आहे. ...
नागपुरातील सर्व शाळांना सर्व्हिस रोड व स्वत:ची पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, यासंबंधात निर्देश देण्यात आले असून, जिल्हाधिकारी आणि एनएमआरडीतर्फे तशी नोटीस शाळांना बजावण्यात आलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत दिली. ...
गावोगावी घरोघरी फिरणाऱ्या आशा स्वयंसेविकेवर येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने त्यांचा वैयक्तिक विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ...