राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार समाजाला दिशा देणारे असून त्यांचे नाव मानकापूर उड्डाण पुलाला देण्याची मागणी स्वागतार्ह आहे. त्यामुळे आजच या उड्डाण पुलाला त्यांच्या नावाची पाटी लावा, अशी सूचना केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांसमोर एक वेगळेच संकट उभे ठाकले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा आयोजित करण्यासाठी महाविद्यालयांनी खर्चाची रक्कम वाढविण्याची मागणी केली आहे. जर ही रक्कम वाढविली नाही तर परीक्षा घेण्यास महाविद्या ...
जामीन मिळाल्यानंतरही एका आरोपीला कुणाच्या तरी चुकीमुळे सात वर्षाची पूर्ण शिक्षा भोगावी लागली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही बाब गंभीरतेने घेऊन भविष्यात असा अन्यायकारक प्रकार घडू नये यासाठी जामीन आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल मागविण्याची ...
नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रा. शोमा सेन यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दणका दिला आहे. त्यांना पदव्युत्तर इंग्रजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक या पदावरून निलंबित करण्यात ये ...
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) शैक्षणिक सत्र जुलै २०१८ पासून सुरू होत आहेत. ‘एम्स’ एमबीबीएसच्या ५० विद्यार्थ्यांची तात्पुरती निवासाची व्यवस्था शासकीय दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहात करण्याचे ठरले होते. परंतु या वसतिगृहात दंत महाविद्यालयाचे व ...
येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने येत्या २२ जूनपासून विधिमंडळ सचिवालय नागपुरात स्थलांतरित होणार आहे, तेव्हा पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात यावा, असे निर्देश विधानमंडळ सचिवालयचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी ग ...
ग्रामीण भागापर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यासाठी महामेट्रो नागपूर पूर्णपणे सज्ज झाली आहे. यासाठी महामेट्रो नागपूरने तयार केलेला विस्तारित अहवाल (डीपीआर- डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) लवकरच राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर केंद्र सरकारच्या मंज ...
प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणताही अडथळा विकासाचा मार्ग रोखू शकत नाही, हे हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए)च्या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले. अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांच्या नेतृत्वात संघटनेने अवघ्या वर्षभरात विक्रमी कामे करून इतिहास घडविला. आकर्षक विकास ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात येतो. २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ३५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यातून १४४७ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आला. मात्र यात सात तालुक्यातील एकाही ...