गेल्या काही वर्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्य शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये भरमसाट वाढ दिसून येत आहे. मुलांच्या गुणांमध्ये झालेली ही वाढ चर्चेचा विषय ठरली आहे. विद्यार्थ्यां ...
आयपीएलवर लगवाडी-खयवाडी करणाऱ्या बुकींकडून उधारीच्या रकमेच्या वसुलीसाठी तगादा लावला गेल्याने एका वूडवूल व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली. ताराचंद रामअवतार अग्रवाल (वय ५६) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून ते न्यू नंदनवनमध्ये राहत होते. ...
महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत व कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी २६ मार्च रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहे. त्यानिमित्त येत्या ३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यां ...
मॉल आणि मेट्रो असा विचार असलेल्या स्मार्ट सिटीच्या संकल्पनेत हॉकर्स या घटकाला सुनियोजितपणे समस्या ठरविले जात आहे. मात्र देशात पाच कोटींच्यावर असलेले हॉकर्स, फेरीवाले, पथविक्रेते ही समस्या नव्हे तर बेरोजगारीच्या संकटावरील समाधान होय. ...
मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध महावितरणने आक्रमक धोरण अवलंबिले असून मुख्यालयी राहत नसलेल्या तब्बल ८१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे घरभाडे गोठविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. याशिवाय यापूर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख् ...
सार्वजनिक आरोग्य विभागातील ३१ मे २०१८ रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, गट-अ व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती न करण्याचे शासनाचे आदेश गुरुवारी धडकल्याने याचा फायदा २२६ अधिकाऱ्यांना झाला. त्यांच्या नावाची यादीही जाहीर करण्यात आली. ...
इयत्ता बारावीचा निकाल आटोपून सहायक शिक्षकासोबत घरी परत जात असलेल्या मुख्याध्यापकाची मोटरसायकल स्लीप झाली आणि ते खाली कोसळले. त्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. त्यांना नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये नेताना मुख्याध्यापकाचा वाटेतच मृत्यू झाला. ही घटना नरखे ...
बाजूच्यांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका निर्माण होऊ शकते, याची कल्पना असूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करीत बांधकाम करणाऱ्या बिल्डरविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...