उपराजधानीत १९७१ नंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधिमंडळच्या मान्सून अधिवेशनावरील काळे ढग अजूनही कायम आहेत. शुक्रवारी विधानभवन परिसर जलमय झाल्याने वीज पुरवठा खंडीत करावा लागला होता. त्यामुळे सभागृहाचे कामकाज ठप्प झाले होते. सर्व काही सुरळीत झाल्याचा दाव ...
अभ्यंकरनगर क्रीडा मैदानावरील महापालिका सभागृहावर काही लोकांनी अवैध कब्जा क रून सभागृहाला कुलूप ठोकले आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी पदाधिकारी, आयुुक्त, सहायक आयुक्तांकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ...
क्रिकेट सट्ट्याची वसुली करण्यासाठी चंद्रपुरातील बुकींसोबत नागपुरात आलेला पीएसआय दिलीप मारुती लोखंडे (वय ३२) याला नागपुरात अटक झाल्याचे कळताच चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी निलंबित केले. दरम्यान, प्रतापनगर पोलिसांनी त्याला आणि त्याचे साथी ...
कुख्यात गुंड डल्लू सरदार ऊर्फ नरेंद्रसिंग नानकसिंग दिगवा याच्या आॅटो डीलच्या कार्यालयातील जुगार अड्ड्यावर सोमवारी दुपारी पाचपावली पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात पोलिसांनी १८०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करून डल्लू सरदार, हरदीपसिंग सैनी, बलदेवस ...
दिव्यांग व्यक्तीला पूर्ण बरे करण्याचे आमिष दाखवून गंडेदोरे करीत भस्म पावडर देऊन पावणेदोन लाख रुपये हडपणाऱ्या टोळीतील पुन्हा एका आरोपीला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली. सुनील सायवान (वय २७, रा. खरबी) असे त्याचे नाव आहे. ...
मार्च महिन्यापासून प्रलंबित असलेले बिल मिळावे, यासाठी महापालिकेच्या कंत्राटदारांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात घोषणाबाजी करू न महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा व आयुक्त वीरेंद्र सिंह यांना निवेदन दिले. बिल न मिळाल्यास काम ...
लोकशाही टिकविणे ही जेवढी राजकीय जबाबदारी आहे तेवढीच जनतेचीही आहे. आम्ही केलेली विकास कामे जनतेला दाखवितो, जाहिरनामे सांगतो, तरीही मतदार लक्ष्मीदर्शनाशिवाय मतदान करीत नाही. ज्या क्षेत्रात सर्वात जास्त निधी खर्च केला त्याच क्षेत्रात सर्वाधिक लक्ष्मीदर् ...
सर्व औषधे व मेडिकल उपकरणांवर राज्य जीएसटी कर रद्द करण्याच्या मागणीला घेऊन ‘महाराष्ट्र सेल्स अॅण्ड मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हज्’ असोसिएशनने विधिमंडळावर मोर्चा काढून आपली मागणी रेटून धरली. विशेष म्हणजे, भरपावसातही मोर्चेकरांनी आपली जागा सोडली नव्हती. ...
तेलंगी जात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिमागास असून २०० वर्षांपासून महाराष्ट्रात वास्तव्यास आहे. त्यामुळे तेलंगी समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यात यावा, तेलंगी जातीच्या ज्या व्यक्तीकडे जाती प्रमाणपत्रासाठी १९६० पूर्वीचे शैक्षणिक व महसुल ...