राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज्य शिक्षण मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत प्रश्नपत्रिकांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. ...
प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ९२ लाख खर्च करून गांधीसागर तलावाच्या काठावर उभारण्यात आलेली खाऊ गल्ली दोन वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. उभारण्यात आलेले डोम वापराविना असल्याने नादुरुस्त होत असल्याने हा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे. ...
उपराजधानीतील ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’चा प्रकल्प जागतिक दर्जाचा करण्याच्या दृष्टीने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. ...
१२ दिवसांपासून संघर्षात्मक जीवन जगत असलेल्या आपल्या लेकीला आणि बहिणीला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये म्हणून ‘त्या’ राखीला...फक्त तिचा स्पर्श घेत ‘त्याने’ आपल्या मनगटावर आईच्या आणि छोट्या ताईच्या हाताने राखी बांधून घेतली. ...
भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांनी केवळ नागपुरातच नव्हे तर मुंबई आणि छत्तीसगडमध्येही आपले नेटवर्क उभे केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. ...
प्रवासात कोचमध्ये कचरा साचतो. दुर्गंधीमुळे प्रवाशांना बर्थवर बसणे मुश्किल होते. प्रवाशांच्या या तक्रारी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर रेल्वेस्थानकावर क्लीन ट्रेन स्टेशन योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेनुसार रेल्वेस्थ ...
लकडगंज पोलिसांनी गंगाजमुनातील वेश्या वस्तीत छापा मारून शनिवारी सायंकाळी १६ महिला आणि ७ पुरुषांना अटक केली. या कारवाईमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. ...