डिजिटल इंडियाअंतर्गत शासनाने ई-गव्हर्नन्सचे धोरण अवलंबले आहे. शासनाचे प्रत्येक कार्यालय आता इंटरनेटशी जुळलेले असून, पेपरलेस कामावर भर देण्यात येत आहे. असे असताना जि.प.चा पंचायत विभाग आजही फाईल्सच्या गठ्ठ्यांमध्ये अडकला आहे. ...
वैदर्भीय नागरिकांचे हे प्रेम विसरणे माझ्यासाठी अशक्य आहे, अशी भावनिक कबुली पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी येथे दिली ...
बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कौशल्य विकास अभियानाला प्रोत्साहन देण्यास पुढाकार घेतला. परंतु राज्यात कौशल्य विकास अभियानला मजबूत करणाऱ्या कर्ज योजनेला मात्र बळ मिळत नाही आहे. ...
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून, राज्य सरकारच्या मनमानी धोरणामुळे नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक लांबत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. ...
भविष्यात इलेक्ट्रिक बस परिवहन सेवेचा एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे. त्यामुळे आपली बसच्या ताफ्यात या बसेस सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु डिझेल बसच्या तुलनेत स्वस्त ठरणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक ३८१ ग्रा.पं.साठी होत असली तरी जिल्ह्यात नेमक्या ग्रामपंचायती किती, यावरून सध्या संभ्रम आहे. ...
पेट्रोल व डिझेलचे भाव पुन्हा वाढले आहे. सण उत्सवाच्या दरम्यान तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवले आहे. गेल्या चार दिवसात या भावात सातत्याने वाढ होत आहे. ...
ऊर्जा बचत ही काळाची गरज असल्याने महापालिका आणि ग्रीन व्हिजीलच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात सुरू असलेल्या पौर्णिमा दिवस उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी सोमवारी केले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यासनानंतर आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ...