भाषा ही देशाच्या अस्मितेचे प्रतीक असते. संस्कृत ही संस्कारांची भाषा आहे. संस्कृतच्या माध्यमातून लोक एकजूट व सुसंस्कृत होतात. हेच या भाषेचे सामर्थ्य आहे. विद्यार्थ्यांनी देश व संस्कृत भाषा या दोघांचीही सेवा केली पाहिजे, असे मत रामभद्राचार्य विकलांग वि ...
अन्न सुरक्षा अधिनियमानुसार प्रती व्यक्ती ५ किलो धान्य (एक कुटुंब) ३५ किलो धान्य, साखर, गोडेतेल, डाळ व एक सिलेंडर धारकांना चार लिटर केरोसीन देऊन अन्नधान्य वितरण विभागाने १ आॅगस्ट २०१८ च्या शासन परिपत्रकात शिथिलता आणावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्र ...
जेव्हापासून मनपाच्या तिजोरीची चावी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्या हाती आली आहे, तेव्हापासून मनपाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या कार्यकाळात २०१८-१९ चा २९४६ कोटी रुपयाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तेव ...
संस्कृती आणि परंपरांचा मेळ राखून हिऱ्यांच्या नवनवीन डिझाईन्स असलेल्या दागिन्यांच्या ‘इन्ट्रिया’ या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, २० आॅक्टोबरला लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर ...
पाण्याच्या बाबतीत राज्यकर्त्यांकडून वस्तुस्थिती मांडल्या जात असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भवतालचे संपादक अभिजित घोरपडे यांनी आज येथे केले. ...
निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या एका तरुणाला त्याच्या आईच्या ममतेपासून कायमचे मुकावे लागले. दुसरीकडे त्याच्या आईच्या मृत्यूला तोच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी आशिष महादेवराव चौधरी (वय २७) नामक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. गिट्टीखदान पो ...
शहरात स्वाईन फ्लूने डोकेवर काढले आहे. आतापर्यंत २६ रुग्णांची नोंद झाली असून चार बळी गेले आहेत. शनिवारी पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने या आजाराबाबत डॉक्टरांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. ...
नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप आहे. हजारो रुग्ण सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे असतानाही महापालिका म्हणत आहे २०३ रुग्ण आहेत. एवढेच नव्हे तर डेंग्यूमुळे एकाचाही मृत्यू झाल्याची पुष्टी मिळालेली नाही. असा हास्यास्पद दावा केला आहे. वास्तविक ...