सत्र न्यायालयाने असहाय्य महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १० महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस.एस. दास यांनी हा निर्णय दिला. ...
विदर्भातील सिंचन प्रकल्पांमध्ये ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचा दावा इंजिनियर्स वेलफेयर असोसिएशनने केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सिंचन घोटाळ्यासंदर्भात प्रलंबित जनमंच संस्थेच्या जनहित याचिकेमध्ये असोसि ...
भरधाव बसने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील लहान बहिणीचा करुण अंत झाला. तर, मोठी बहीण गंभीर जखमी झाली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी २ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने बसची तोडफोड ...
एटीएम कार्ड देण्यास नकार दिल्यामुळे झालेल्या वादात आरोपी पतीने पत्नीला जबरदस्तीने फिनाईल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर सासू आणि मेव्हण्याला मारहाण करून त्यांच्या अॅक्टिव्हाची तोडफोड केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
शबरीमाला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या नोंदी महत्त्वाच्या आहेत. कोणत्याही धर्माच्या मूळ तत्त्वज्ञानात आलेल्या गोष्टी मानण्यास हरकत नाही, मात्र ज्या मूळतत्त्वात नसताना केवळ वर्षानुवर्षाच्या रिवाजानुसार चालत आल्या त्या पुढेही तशाच स्वीकारणे य ...
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शासकीय जागेवर वसलेल्या झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार नागपूर शहरातील नासुप्रच्या जागेवर वसलेल्या अतिक्रमणधारी झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय स ...
महाराष्ट्रात १ लाख ८७ हजार हेक्टरवर लिंबुवर्गीय फळे असून त्यापासून १५ लाख टन उत्पादन मिळत आहे. यातच बांगलादेशातून नागपुरी संत्र्याला मागणी वाढली असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचा संत्रा उत्पादन करण्याचे आवाहन राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळ संशोध ...
अॅग्रो व्हिजनमध्ये विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्यामुळे अॅग्रो व्हिजनमधील ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री ...
देवनगर येथील कइलेक्ट्रिकल्स कंपनीच्या कार्यालयात सोमवारी सकाळी भीषण आग लागली. गोकुल-केशव कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या माळ्यावर असलेले कार्यालय रविवारी बंद होते. सोमवारी सकाळी ८.३० वाजता नागरिकांना इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरून धूर निघताना दिसून आला. काही ...