नागपूर जिल्ह्यातील १२५. २५ कोटींच्या सहा मोठ्या पाणीपुरवठा योजनांना येत्या चार-पाच दिवसात शासन मंजुरी देणार आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे मुुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागा ...
ज्येष्ठ चरित्र अभिनेता व उत्कृष्ट संवादलेखक कादर खान यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. नागपूरच्या नाट्य व सिनेरसिकांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. कादर खान यांच्या नाटकांचे प्रयोग नागपूरला झाले होते. याशिवाय काही संगीत कार्यक्रमा निमित्त ...
आर्थिक बळकटी आणि लोकांना सुलभ वाहतूक सुविधा प्रदान करणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशनच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंजुरी दिली. ११,२१६ कोटी रुपयांच्या ४८.३ कि़मी.चा प्रकल्प वर्ष ...
राज्यात सर्वाधिक कडाक्याची थंडी सध्या नाशिकमधील निफाड तालुक्यातील रहिवाशांना अनुभवयास येत आहे. तीन दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती ...
साहित्य संमेलने मुळात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केली जातात. त्यासाठी शासनाकडून मदतही केली होती. पण शासनाचा पैसा संमेलनाच्या आयोजनावर व लेखकाच्या मानधनावर खर्च होत असेल तर अशा संमेलनाचा फायदा काय, असा सवाल राज्यस्तरीय संमेलनाच्या व्यासपीठावरू ...
पाणीपुरवठ्यानंतर स्वच्छता ही प्राथमिक गरज आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत होणाऱ्या सर्वेक्षणासोबतच आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राह ...
आरोग्यास घातक असलेले परप्रांतातील प्रतिबंधित मद्य ब्रॉण्डेड कंपन्यांच्या बाटल्यात घालून त्याची सर्रास विक्री करणाऱ्या मद्यमाफियांवरच्या कारवाईवर संशय व्यक्त करणारे तसेच टिप्परच्या वाहनचालकाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करणारे वृत्त लोकमतने शनिवारी प् ...
अनेकदा पालक एखाद्या लाखभर पगार कमावणाऱ्या यशस्वी मुलाला पाहून आपला पाल्य आयआयटीमध्येच शिकला पाहिजे, डॉक्टर किंवा इंजिनीअरच झाला पाहिजे, यासाठी मुलांवर दबाव टाकतात. काही लोक आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पाल्यांनी पूर्ण कराव्यात म्हणून दडपण आणत असतात ...
एकेरी वाहतुकीच्या मार्गाने भरधाव ट्रक चालवून एका ट्रकचालकाने मोटरसायकल चालकाचा बळी घेतला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी हा भीषण अपघात घडल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. ...
उघड्यावर राहणाऱ्या दोन व्यक्तींचा कडाक्याच्या थंडीने गारठून मृत्यू झाला. सीताबर्डी आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना आज सकाळी उघडकीस आल्या. ...