प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेसाठी महाराज बाग व्यवस्थापनाने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे (सीझेडए) अपील करण्यात येणार आहे. ‘सीझेडए’ने २ डिसेंबर २०१८ रोजी महाराज बा ...
जिल्ह्यातील सर्व शेतकरी पशुपालकांनी चारा साक्षरता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेऊन जनावरांचे चारा व्यवस्थापन सुयोग्य समुचित माहिती प्राप्त करुन घ्यावी व त्याचा अवलंब करुन आपल्याकडील पशुधनाचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवून उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हाध ...
चंद्रपूर वन विभागाच्या पश्चिम चांदा वन क्षेत्रात अपघातात गंभीर जखमी झालेल्या अस्वलाला नाका, तोंडातून रक्तस्राव झाल्याने हृदय व श्वासाची समस्या निर्माण झाली होती. त्याला उपचारासाठी गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटर येथे आणले होते. परंतु मंगळवारी सकाळी ६ व ...
देशाची शासन यंत्रणा, न्याययंत्रणा मूठभर लोकांच्या हातात आहे. येथे कायदा करण्यासाठी, झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कायदा रद्द करण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. त्यामुळे एवढी मोठी यंत्रणा उपलब्ध आहे म्हणून निश्चिंत राहणे योग्य नाही. कारण ...
नववर्षाच्या पहिली दिवशी उन्हामुळे लोकांना थंडीपासून थोडासा दिलासा मिळाला. पण रात्री थंडीचा प्रकोप सुरूच आहे. मंगळवारी किमान तापमान ५.४ डिग्री सेल्सिअस होते. ते सामान्यांपेक्षा ८ डिग्रीपेक्षा कमी असल्यामुळे लोकांना थंडीचा प्रभाव जाणवत आहे. तसेच संपूर् ...
थर्टी फर्स्टच्या सकाळपासून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच्या पहाटेपर्यंत शहर पोलिसांनी जागोजागी कारवाई करून कडाक्याच्या थंडीत मद्यपींना घाम फोडला. मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या १०४५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली तर, नियमांचे उल्लंघन करून वाहन चा ...
नवीन वर्षाच्या रणधुमाळीत नागपुरात दोन ठिकाणी एका गुंडासह दोन जणांच्या खुनाची घटना घडून नव वर्षाच्या जल्लोशाला गालबोट लागले. पहिली घटना एमआयडीसी तर दुसरी इमामवाडा भागात घडली. ...
टेकडीच्या मंदिरासमोर झालेल्या उड्डाण पुलामुळे रस्ता वनवे झाला आहे. त्यातच टेकडी समोरील रेल्वेस्टेशन, मध्य प्रदेश परिवहन विभागाचे बसस्टॅण्ड, महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे विभागीय कार्यालय असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतुकीचा प्रचंड त्रा ...
नागपूर जिल्ह्यातील १२५. २५ कोटींच्या सहा मोठ्या पाणीपुरवठा योजनांना येत्या चार-पाच दिवसात शासन मंजुरी देणार आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे मुुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागा ...