गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) जावेद ऊर्फ बच्चा अताउल्ला खान (वय ३५, रा. मोठा ताजबाग आझादनगर) आणि अरशद अहमद अशपाक अहमद (वय २१, रा. तोहिदनगर) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पावणेदोन लाखांचे मेफेड्रॉन ड्रग (एमडी पावडर) जप्त के ...
तीन कोटी रुपयांची खंडणी मागून नुकसान करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सोमवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांनी कुख्यात बुकी राज अलेक्झांडर आणि त्याचा साथीदार विक्की जयस्वाल (रा. अंबाझरी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील चौक व रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत. शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे. परंतु शहरातील ४०० हून अधिक सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक माहिती पालक ...
तू माझ्याशी फोनवर बोलली नाही, नियमित संपर्कात राहिली नाही तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी एका अल्पवयीन प्रेमवीराने १५ वर्षांच्या मुलीला दिली आहे. वारंवार समजावूनही तो ऐकत नसल्यामुळे शेवटी पीडित शाळकरी मुलीने आपल्या पालकांना आणि नंतर पोलिसांना हे प्रकर ...
भाजपाच्या खेम्यातून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गडकरी कुणाच्या भीतीपोटी विविध वक्तव्ये करीत असल्याचा सवाल उपस्थित करत माजी ...
वीज कंपन्यांची पुनर्रचना आणि वितरण प्रणालीच्या फ्रेन्चाईजीच्या विरुद्ध राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला. नागपुरात वीज कर्मचाऱ्यांनी काटोल रोड येथील विद्युत भवनासमोर दिवसभर निदर्शने करीत प्रशासनाविरुद्ध नारेबाजी केली. या संपात तब्बल ८ ...
पाण्याची टंचाई दिवसेंदिवस अधिक जाणवत आहे. वेणा जलाशय कोरडे पडले आहे. ज्या वेणा जलाशयातून आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा केला जात होता, त्या गावांना आता अन्य ठिकाणांहून पाणी देणे गरजचे आहे. मनपाच्या अंबाझरी तलावातून ऑर्डनन्स फॅक्टरी, वाडी, दवलामेटी या ...
नागपूरच्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव व रिक्त पदांमुळे रुग्णसेवा अडचणीत आली आहे. याला मी म्हणजे, राज्य कामगार विमा योजना आयुक्त जबाबदार आहेत. वेळीच पदे, यंत्रसामुग्री व औषधांच्या तुटवड्याची समस्या सोडविली ...
मंजूर आराखडा नसलेल्या घरांना वीज जोडणी द्यायला पाहिजे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी न्यायालय मित्र अॅड. श्रीरंग भांडारकर यांना करून यावर सहा आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले. ...
सर्वांसाठी घरे योजनेत झुडुपी जंगलाच्या जागा सोडून शासकीय जागांवर अतिक्रमण करून घरे बांधलेल्या नागरिकांना १७ नोव्हेंबर २०१८ च्या परिपत्रकानुसार मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय झाला आहे. नागपूर शहरात २०११ पूर्वी जे शासकीय जागेवर बसले आहेत, त्यांना ...