बूथ स्तरापर्यंत पक्षाची बांधणी आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. ही अत्यंत जमेची बाजू असताना पक्षात कुठेही गटबाजी नाही. त्यामुळे वर्धा लोकसभा मतदार संघात भाजपला निवडणूक जिंकणे सहज शक्य असल्याचा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला. ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी आणि दलालांना फाटा देण्यासाठी परिवहन विभागाने ‘ऑनलाईन’ प्रणाली आत्मसात केली. परंतु या प्रणालीचा फायदा सामान्यांना कमी आणि दलालांनाच जास्त होत असल्याचे चित्र आहे. ...
विविध पदांची भरती करतानाही विशिष्ट वयोमर्यादा निश्चित असते. परंतु नागपूर महापालिकेचा परिवहन विभाग याला अपवाद आहे. या विभागात युवकांना डावलून सेवानिवृत्तांना संधी दिली जाते. ...
जीपीएस घड्याळीमुळे कामावर नसूनही असल्याची फसवेगिरी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना चाप बसणार असल्याचा दावा हा प्रकल्प राबविताना करण्यात आला होता. मात्र वर्ष झाले तरी अजूनही १०० टक्के ट्रॅकिंग होत नाही. ...
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने २०१७-१८च्या अहवालात मान्सूननंतर रासायनिक मोहिमेचा अहवाल सादर केला आहे. यात नागपूर जिल्ह्याचा १३ तालुक्यातील ८५९२ पाण्याचे नमुने तपासले असता ५५०४ म्हणजे ६४ टक्के नमुने दूषित आढळले आहेत, तर ४५४९ नमुन्यामध्ये नायट्रेटची ...
मी रा. स्व. संघाचा आवडता आहे, असे माध्यमे म्हणतात. पण पण संघामध्ये असे कुणी आवडते-नावडते नसते. संघटना व देशासाठी काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता संघाचा लाडका असतो, असेही त्यांनी बोलून दाखवले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे एका कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी १० पासून विमानांचे उड्डाण व लॅण्डिंग बंद करण्यात आले होते. त्याचा फट ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पांढरकवड्याला जाताना व येताना दोन वेळा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यादरम्यान विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. ...