वर-वधूला आलेल्या गिफ्ट पाकिटमधील दीड ते दोन लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्धमाननगरातील एका लॉनमध्ये शनिवारी मध्यरात्री ही चोरीची घटना घडली. ...
शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत शाळांना स्वयंमूल्यमापनाचे काम करायचे आहे. या कामात ३३२ शाळांकडून हयगय होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला शासनाने फटकारले आहे. या उपक्रमात नागपूर जिल्हा टॉपटेनच्याही बाहेर गेला आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळांना फेब्र ...
फसवणूक व ठार मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात आरोपी असणारे महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय तुळशीराम डांगरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दोन कोटी रुपये जमा करण्याची तयारी दर्शविली आहे. या रकमेचा डीडी येत्या शुक्रवारपर्यंत जमा ...
केवळ रामनामाचा जप करणे किंवा पूजापद्धती म्हणजेच धर्म नसून, देश समृद्धी व्हावा, सुखी व्हावा आणि प्रत्येकाने आपले समजून देशासाठी काम करावे म्हणजे धर्म असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले . मंथन व्यासपी ...
महाराष्ट्र सरकारतर्फे ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जातीच्या लोकांसाठी रमाई घरकूल योजना राबविली जाते. या योजनेचा निधी शिल्लक आहे. असे असूनही निधी खर्च होत नाही. ही गंभीर बाब असून एकप्रकारे गुन्हाच आहे. गरजू लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ...
विसंवादामुळे वेगळीकडे राहणाऱ्या पतीने आपल्या घरात येऊन कपाटाचे लॉकर तोडले आणि त्यातील सोन्याचांदीचे तसेच हिऱ्याचे २६ लाख, ५५ हजारांचे दागिने लंपास केल्याची तक्रार एका महिलेने मानकापूर पोलिसांकडे केली आहे. ...
आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीचा दोन टप्प्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्यात येणार असून, त्यावर २८१ कोटी रुपयांवर खर्च अपेक्षित आहे, अशा माहितीचे प्रतिज्ञापत्र नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए ) व नागपूर सुधार प्रन्यास यां ...
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणातील आरोपी बँकेचे माजी अध्यक्ष व सावनेरचे आमदार सुनील केदार यांच्यासह अन्य आरोपींना सोमवारी दणका बसला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घोटाळ्याच्या चौकशीवरील स्थगिती मागे घेतली. तसेच, घोट ...
गुंगीच्या पदार्थाचा रुमाल नाकाला लावून बेशुद्ध केल्यानंतर चौघांनी नागपूरमधील एका तरुणीला मध्यप्रदेशात नेले. तेथे एका व्यक्तीला तिची ७५ हजार रुपयात विक्री करून आरोपींनी तिचे त्याच्यासोबत लग्न लावून दिले. या घटनेचा तब्बल सात महिन्यांनंतर उलगडा झाला. ...
बूथ स्तरापर्यंत पक्षाची बांधणी आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. ही अत्यंत जमेची बाजू असताना पक्षात कुठेही गटबाजी नाही. त्यामुळे वर्धा लोकसभा मतदार संघात भाजपला निवडणूक जिंकणे सहज शक्य असल्याचा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला. ...