सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाचा कोटा (ईडब्ल्यूएस) रद्द करताना विविध निर्देश दिलेत. त्यात सुधारणा करण्यासाठी शहरातील काही वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन अर्ज दाखल केले आहेत ...
जुनी थकबाकी भरल्यावरच विजेचे नवीन कनेक्शन दिले जाईल. थकबाकीमुळे वीजपुरवठा पूर्णपणे कापला गेला तर वीज ग्राहक मोबदल्यासाठी सुद्धा पात्र राहणार नाही, असे आदेश महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने दिले आहे. ...
हैदराबाद येथून ओडिशा राज्यातील झारसुगडा येथे जाणारे स्पाईस जेट कंपनीचे विमान खराब हवामानामुळे गुरुवारी रात्री ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ७ मार्चपासून खापरी ते सीताबर्डी मेट्रो स्टेशनदरम्यान प्रवासी व्यावसायिक सेवा सुरू झाली. याकरिता हैदराबाद मेट्रो आणि चीनची सीआरआरसी कंपनीकडून मागविण्यात आलेल्या रेल्वेचा उपयोग करण्यात येत आहे. ...
काटोल तालुक्यातील मेटपांजरा जिल्हा परिषद क्षेत्रात येणारी जवळपास सर्वच गावे पाण्याअभावी त्रस्त झाली आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांची रात्रदिवस भटकंती सुरू असताना शासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी झोपेत असल्याने शुक्रवारी हे गावकरी हातात मडके घेऊन जिल्हाधिकार ...
पेंच धरणातून नागपूर शहराला पाणीपुरवठा होतो. पण शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होत नाही. महापालिका प्रशासनाने पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी व पेंच धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनाकरिता व शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी घेऊन नागपूर जिल्ह्यातील सहा त ...
रेल्वे रुळावरून जाण्याचा पहिला अधिकारी रेल्वेचा आहे. परंतु नागरिक रेल्वे रुळावर काळजी घेत नसल्यामुळे अनेक अपघात घडतात. नागरिकांनी रेल्वेगेट ओलांडताना काळजी घेऊन अपघात टाळावेत, असे आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश ...
उपराजधानीच्या अवयवदान चळवळीसाठी शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. नागपुरात मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपणासोबतच हृदय प्रत्यारोपणाला सुरुवात झाली. पुण्यातील एका ३२ वर्षीय अवयवदात्याचे हृदय विशेष विमानातून नागपुरात आणून न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय युव ...
संविधानातील विकासात्मक, कल्याणकारी आणि सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश ठेवून पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ८ व ९ जून रोजी नागपुरात होऊ घातले आहे. महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग हे या संमेलनाचे उद्घाटक असून, ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार आहे. निकालांसाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. निकाल कधी लागेल याच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आता उत्सुकता व धाकधूक अशा दोन्ही भाव ...