या लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्यांक समाज व अ़नुसूचित जातीचे मतदार प्रमुख पक्षांना नक्कीच धडा शिकवतील. हलबा समाजाची मतंही बसपाकडे येतील, असा विश्वास बहुजन समाज पक्षाचे उमेदवार मोहम्मद जमाल यांनी व्यक्त केला. ...
विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले तर उच्च शिक्षणही चांगल्या दर्जाचे घेता येईल असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी व्यक्त केले. ...
निवडणुकांचे बिगुल वाजताच वातावरणात एक वेगळाच जोश भरलेला आहे. या जोशाला अधिक वाढवण्याचे व टिकवण्याचे काम बाजारात आलेल्या पक्षचिन्हांच्या दुपट्ट्यांनी केले आहे. ...
रामटेकच्या रणभूमीत यावेळी १६ उमेदवार आहे. २०१४ च्या तुलनेत उमेदवारांची संख्या ७ ने कमी झाली असली तरी १० नवीन उमेदवार यावेळी गड सर करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. ...
वंचित बहुजन आघाडीच्या नागपुरात होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातही अॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी हे दोघेही येणार असल्याने राजकीय वर्तुळात या सभेविषयी विशेष चर्चा आहे. ...
साधारणत: पन्नाशी उलटल्यानंतरच खऱ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात होते व निवडणुकांत उतरण्याची सुरुवात या टप्प्यानंतर होते असे एरवी म्हणतात. मात्र नागपूर लोकसभा मतदारसंघातील बहुतांश उमेदवार हे पन्नाशीच्या आतीलच आहेत. ...
उन्हाळ्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी पाहून आणि प्रतीक्षायादी वाढल्यामुळे रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान २४ सुपरफास्ट विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...