राईट टु एज्युकेशन (आरटीई ) अन्वये अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च रोजी समाप्त झाली. राज्यात ९१९५ शाळांमध्ये ११६९६० जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यभरातून २४८७४५ अर्ज आले आहेत. ...
निवडणुकीची खरी टसन तर सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. अॅन्टी प्रचाराची धूम सोशल मीडियावर आहे. पक्ष आणि उमेदवारांवर सडकून टीका सुरू आहे. यात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चांगलीच जुंपली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्याला लागून असलेल्या राज्य सीमा सील करण्यात आलेल्या आहेत. ...
अ. भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची नागपुरात जाहीर सभा होत आहे तर पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांचा ‘रोड शो’ करून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याची तयारीही काँग्रेसने चालविली आहे. ...
पुढील सहा महिन्याच्या आत झोपडपट्टीवासीयांना पट्टे मिळतील, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...
उमेदवारीवरून बसपात कुठलेही अंतर्गत मतभेद नाहीत. उलट अनेक वर्षांनंतर पक्षातील कॅडरमध्ये राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यालाच तिकीट मिळाल्यामुळे सर्व कार्यकर्ते उत्साहात असून जोमाने कामाला लागले आहेत, असा दावा बसपाचे नागपूर लोकसभेचे उमेदवार मोहम्मद जमाल य ...
पुलवामा हल्ला होणार असल्याची माहिती सरकारला आधीच होती. याबाबतचा खुलासा आरएसएसचे चीफ (सरसंघचालक) मोहन भागवत यांनी करावा, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत दिले. ...
देशात भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. अशापरिस्थितील जुळवाजुळव करण्यासाठी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे ‘फादर फिगर’ ठरले असते व मोदी-शहा यांचे महत्त्व कमी झाले असते. त्यामुळेच त्यांचा पत्ता कट करण्यात आला. ...
डोंगरगड यात्रेसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात इतवारी रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या शिवनाथ आणि इंटरसिटी एक्स्प्रेसला अतिरिक्त जनरल कोच लावण्याचा निर्णय घेतला असून इतर एक्स्प्रेस गाड्यांनाही डोंगर ...