निवडणूक आयोगाने आचारसंहिता लावून प्रचारादरम्यान होणाऱ्या चुकीच्या बाबींवर आळा घातला आहे. पण सोशल मीडियाला आचारसंहिता लागू पडत नाही. त्याचाच फायदा राजकीय पक्षाच्या आयटी सेलचे कार्यकर्ते घेत आहेत. ...
लोकसभा निवडणुकांत रामटेक मतदारसंघातून उभे असलेले उमेदवार शिक्षणात माघारले असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील ६२ टक्के उमेदवारांनी शिक्षणासाठी महाविद्यालयाचे तोंडदेखील पाहिलेले नाही. ...
महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदार संघात किमान एक मतदान केंद्र हे संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांचे असावे, यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे. ...
लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या उपराजधानीकडे लागले आहे. भाजपाच्या हेवीवेट नेत्याला तोड देण्यासाठी काँग्रेस पक्षानेही त्याच तोडीची प्रचार यंत्रणा उभारली आहे. काँग्रेसचा उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी १०० मतदारांमा ...
गीतांजली एक्स्प्रेसमध्ये तिप्पट दराने भोजनाची विक्री केल्यामुळे संतप्त प्रवाशांनी सोमवारी रात्री ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर रोखून गोंधळ घातला. दरम्यान, ‘डीआरएम’ला बोलविण्याची मागणी करून त्यांनी गीतांजली एक्स्प्रेसमध्ये ११ वेळा चेनपुलिंग करून गाड ...
सावनेरजवळील भागिमाहरी बस थांब्याजवळ एका आयसर मालवाहू गाडीने दुचाकीवर स्वार असलेल्या पिता-पुत्राला धडक दिली. यात सुनील गजानन रामापुरे (४५) व मुलगा शर्म$न सुनील रामापुरे (१४) रा.भागिमाहरी यांचा मृत्यू झाला. ...
मार्च महिन्यात सर्वाधिक संपत्ती कर गोळा होतो. परंतु यावर्षी मार्च महिन्यात हवी तशी वसुली झाली नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्यात कर गोळा करण्याचे प्रमाण ४५ टक्के कमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी मार्च महिन्यात ५६ कोट ...