वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत पूर्वीपासून सामाजिक आरक्षण आहे. यात आता महाराष्ट्र शासनाने ७८ टक्के आरक्षण नव्याने लागू केले आहे. यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केवळ २२ टक्केच जागा शिल्लक राहणार आहे. वैद्यकीय पदव्यु ...
काँग्रेस नेतृत्व गैरजबाबदार आहे. त्यांना स्वत:कडे कोणतीही जबाबदारी नको आहे. २०१४ पूर्वी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करून सत्तेचे रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवले होते. गांधी कुटुंबाला कोणतीही जबाबदारी न स्वीकारताच देशावर मालकी हक्क मिळवून ‘रेव्हेन्यू ...
एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यामध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नाही. यासंदर्भात भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल ३२९ मध्ये तरतूद करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर संबंधित तक्रारीचे केवळ निवडणूक याचिकेच्या माध्यमातून निराक ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आयोजित केलेल्या खासदार महोत्सवात अभिनेत्री व जगप्रसिद्ध नृत्यांगना हेमामालिनी यांना नाचविण्याची गरजच काय होती, असा वादग्रस्त सवाल नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी उपस्थित केला ...
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जयदीप कवाडे यांनी काँग्रेसच्या जाहीर सभेत भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरुद्ध त्यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. ...
काँग्रेसने जाहीर केलेल्या घोषणापत्रावर देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नागपुरात टीकास्त्र सोडले. काँग्रेसने जारी केलेले घोषणापत्र हे देशद्रोही व फुटीरवाद्यांना खूष करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ‘सर्जिकल स्ट्राईक’च्य ...
तृतीयपंथी सुद्धा आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागले आहेत. नागपूरचाच विचार केला तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचा वावर वाढला आहे. त्याचाच परिणाम मतदार यादीवरही दिसून येतो. मतदार म्हणून तृतीयपंथी आता आपल्या नावाची नोंद करू लागले आहेत. ही सं ...
एका छोट्या मात्र सुखी कुटुंबात कोतवाली ठाण्यातील एका पोलीस शिपायाने आग लावली आहे. या कुटुंबातील महिलेला पोलीस शिपायाने आपल्या नादी लावून सुखी संसारात विष कालवले आहे. परिणामी महिलेचा पती, मुली आणि कुटुंबातील सदस्य अस्वस्थ झाले असून, या कुटुंबाचा बंदोब ...
इंडिगो एअरलाईन्सचे पुण्यावरून नागपुरात येणारे विमान मंगळवारी तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर पुन्हा पुण्यात परतले. विमानाला सुरक्षित उतरविण्यात आले आणि तांत्रिक चमूच्या तपासणीनंतर विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. ...