अॅड. अरविंद वाघमारे व इतर चौघांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नोंदवला. त्यानंतर न्यायालयाने पाचही जणांविरुद्धची फौजदारी अवमानना याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून ...
मंगळवारी बुक स्टॉलवाल्या तरुणाने बंद असलेले एस्केलेटर सुरू केल्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती घाबरल्या होत्या. रेल्वे सुरक्षा दलाने या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, बुधवारी जीटी एक्स्प्रेसने उमा भारती जाण्यासाठी नागपूर र ...
क्षुल्लक वादातून उद्भवलेले भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेलेल्या तरुणास सहा जणांनी बेदम मारहाण केली. त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. या खून प्रकरणात खापा (ता. सावनेर) पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा सत्र न्या ...
वन विकास महामंडळाच्या पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत घोटी (ता. रामटेक) परिसरातील जंगलाला वणवा लागला आहे. हा वणवा बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रात्रीपर्यंत तो विझविण्यासाठी वन विभागाकडून कोणत्याही हालचाली करण्यात ...
गॅस कंपन्यांनी एप्रिल महिन्यात ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये उपयोगात येणाऱ्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ६० रुपये तर घरगुती सिलिंडरच्या किमतीत पाच रुपयांची वाढ झाली आहे. ...
घरोघरी गुढ्या उभारून मराठी नववर्षाचा आरंभ करण्याच्या उत्साहाला चैतन्याचे तोरण लागले आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला बाजारात प्रचंड उत्साह संचारला आहे. सोने-चांदीच्या पारंपरिक खरेदीसह इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, घर व इतर वस्तूंच् ...
महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारे आमदार पुत्र जयदीप कवाडे यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या वक्तव्याचा निषेध करत भाजपाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कपाळावर मोठ ...
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम १२(२)(सी) मधील तरतुदीच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका अडचणीत सापडल्या आहेत. ...
ब्रिटिशकालीन देशद्रोहाचा गुन्हा रद्द झालाच पाहिजे. हा कायद रद्द करण्यासंदर्भात देशपातळीवर सुरुवातीपासूनच चर्चा सुरु आहे. असे स्पष्ट करीत यासंदर्भात कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याला आपले समर्थन असल्याचे ऑल इंडिया मुस्लिम लॉ पसर्नल बोर्डचे सदस्य व इंडियन नॅश ...
विधानसभेच्या काटोल मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये तटस्थ भूमिका घेतली. निवडणूक व्हायला पाहिजे किंवा नाही, यावर स्वत:चा कौल देणे सरकारने टाळले. त्यांनी केवळ निवडणुकीसंदर्भातील सद्यस्थितीच ...