राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तिहार कारागृहाची भिती दाखविणे हा दमबाजीचाच प्रकार आहे. मग त्यांनी पाच वर्ष वाट का बघितली. अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली. ...
नागपूर लोकसभेचे ११ एप्रिलला मतदान आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. आयोगाच्या प्रयत्नानंतरही निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या शिक्षकांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पोस्टल बॅलेटसाठी या शिक ...
निवडणुकीच्या रणधुमाळीत काही उपद्रवी तत्त्व आपत्तीजनक माहिती आणि अफवा पसरवून वाद उभा करण्याच्या कामात गुंतले आहे. पोलिसांनी याला पद्धतशीरपणे हाताळण्यासाठी ‘फुल प्रूफ फिल्डींग’ लावली आहे. ...
जरीपटकात अल्पवयीन विद्यार्थिनीवर शेजाऱ्याने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. ...
उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. साहजिकच शहरातील पाण्याची मागणी दुपटीने वाढली आहे. रणरणत्या उन्हात पाणी न मिळाल्यास नागरिकांत आक्रोशही निर्माण होतो. हा विचार करून महापालिका प्रशासनाने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा वापर जरा जपूनच करण्याचे आवाहन केले आहे ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नागपूर लोकसभा मतदार संघासाठी पोलीस निरीक्षक म्हणून अरविंद भूषण पांडे यांची नियुक्ती केली आहे. पांडे यांनी नागपूर लोकसभा मतदार संघातील निवडणूकविषयक कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. ...
भाजपा-मोदी काळात देशावरील कर्ज वित्त मंत्रालयानुसार ८२ लाख कोटी (२०१८ साली) झाले असून एकूण कर्जात ५० टक्के वाढ झालेली आहे. यामुळे प्रत्येक भारतीयावर सरासरी ५४ हजार रुपयाचे कर्ज झाले असून देशातील नागरिकांची ही सरकारी शोषण पद्धती नव्हे का? हाच देशाचा व ...
शिवसंग्राम १७-१८ वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत होती. मात्र त्यांच्या सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न रेंगाळत ठेवला. मराठा-कुणबी समाजाचा एकही प्रश्न सोडविला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र मराठा सम ...