राफेल करारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च वाटाघाटी करत बोलणी करण्याची प्रक्रियाच नष्ट केली. लोकसभा निवडणुकांनंतर राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यात येईल. यात सहभागी असलेल्या चौकीदाराचीदेखील चौकशी होईल व चौकीदार तुरुंगात जातील, असे प्रतिपादन ...
बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) विदर्भातील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ बसपाच्या अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची जाहीर सभा उद्या ५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता कस्तूरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आली आहे. ...
इंदिरा गांधी यांच्या सरकारपासून गरिबी हटावचा नारा काँग्रेस पक्ष देत आहे. या निवडणुकीत राहुल गांधी यांचाही तोच नारा आहे. ६० वर्षे देश हातात देऊनही देशातून गरिबी दूर केली नाही. काँग्रेस पक्षाने गरिबी दूर केली ती काँग्रेसच्या नेत्यांची आणि चेल्याचपाट्या ...
विदर्भातील जंगलांमधील वन्यप्राण्यांसंदर्भात सखोल संशोधन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वन विभागाने हाती घेतला आहे. त्यानुसार २०१९ ते २०२८ या कालावधीत वन्यजीवांचा सर्वांगीण अभ्यास केला जाणार आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते वनरक्षक पदापर ...
डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी वेळ पाळावी, कामात शिस्तबद्धता यावी म्हणून मेडिकलचे दोन प्रवेशद्वार सोडल्यास इतर सर्व प्रवेशद्वार सकाळच्या वेळी बंद करण्यात येतात. गुरुवारी बंद दरवाजा उघडण्यावरून कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच जुंप ...
काँग्रेस कमकुवत असल्याचे भाजप सांगत आहे. कॉंग्रेसही भाजपला प्रत्युत्तर देत नाही. दोन्ही पक्ष परस्पर विरोधी भूमिका घेण्यास टाळत आहेत. भाजप-कॉंग्रेसकडे कोणताच मुद्दा निवडणूक लढविण्यासाठी नसल्यामुळे ही पहिलीच बिनमुद्याची निवडणूक आहे. हे दोन्ही पक्ष सारर ...
वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी अभिजित जयंत चौधरी, भाग्यश्री प्रशांत वासनकर, मिथिला विनय वासनकर व अविनाश रमेश भुते यांच्याविरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाद्वारे निश्चित करण्यात आलेले दोषारोप योग्यच ...
लोकसभा निवडणुकीची कामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या कामांविरुद्ध चंद्रपूर, अकोला व गोंदिया येथील ...
चीनमध्ये मेड इन विदर्भ दिसेल. विदर्भाला आम्ही सिंगापूर, दुबई सारखे हब बनवू इच्छित होतो. पण यांनी कामच केले नाही, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ...