आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरण दर्ज करून त्याची सखोल चौकशी करावी आणि जिल्हा उपनिबंधकांनी प्रशासक नेमून घोटाळा बाहेर काढावा, अशी मागणी पूनम अर्बन पीडित ठेवीदार संघर्ष समितीने केली आहे. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीमध्ये विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधी म्हणून विलास मानेकर, अकोल्याचे डॉ. गजानन नारे आणि वर्धा येथील प्रदीप दाते यांची नियुक्ती क रण्यात आली आहे. ...
अनैतिक संबंधातून महिलेची अथवा पुरुषाची हत्या होण्याचे प्रकार नेहमीच घडतात. कळमन्यात मात्र पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेची चाकूने भोसकून हत्या केली. ...
चार दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेले जरीपटक्यातील वाहतूक व्यावसायिक बॉबी ऊर्फ भूपेंद्रसिंग मंजितसिंग माकन (वय ४६, रा. दीक्षितनगर) यांचा मृतदेह कोंढाळीजवळच्या कातलाबोडी शिवारात आढळला. ...
महिलांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्या स्वत: स्वत:ची दिशा ठरवू शकतात. गरज आहे केवळ स्वत:वरील विश्वासाची. हा विश्वासच तुम्हाला पेरणा देतो आणि तुमची चिकाटी, परिश्रमाला मोठे करतो, असे मत ‘मिसेस इंडिया वेस्ट-एम्प्रेस ऑफ ...
कोतवालीच्या शिवनगरात राहणाऱ्या श्रीराम क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षाच्या घराला संतप्त गुंतवणूकदारांनी शनिवारी रात्री घेराव घातला. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत या भागात तणाव निर्माण झाला होता. ...
भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्यभागी असलेले शहर म्हणून संत्रानगरीची ओळख आहे. जी आज आहे तीच ओळख दोन-अडीचशे वर्षापूर्वीही होती. म्हणूनच भारताचे क्षेत्रफळ आणि चहुबाजूचे अंतर मोजता यावे म्हणून नागपुरातच एक मध्यबिंदू ठरविण्यात आला होता. ब्रिटिशांनी नाव दिलेल ...
टिप्परचालकाने मागून जोरदार धडक मारल्यामुळे एक ट्रॅक्टर उलटला आणि ट्रॅक्टरचालकाचा करुण अंत झाला. त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. शनिवारी दुपारी १.३० च्या सुमरास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला. ...