सिमेंट रस्त्यांच्या मार्गात असलेल्या झाडांच्या बुंध्याभोवती मोकळी जागा न सोडल्याने शहरातील अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते. याची दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी झाडांच्या बुंध्याभोवतीची जागा मोकळी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शहरात ...
पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांसाठी ४२ कोटी ४८ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून एकूण १२८५ उपाययोजनांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या प्रत्येक गावात मंजूर कृत आराखड्यानुसार विंधन विहिरी व नळ य ...
हास्य हे प्रभावी औषध आहे. मनापासून हसल्यावर मन हलके आणि ताजे होते. त्याचा चांगला परिणाम शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होतो. आत्मविश्वास वाढतो. शरीरातील ऊर्जेच्या स्तरावरही प्रभाव पाडतो. ऊर्जेमुळे तुम्ही आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता. यामुळे का ...
पाच महिन्याच्या बाळाचे वजन केवळ ३.५ किलोग्रॅम होते. यातच हृदयाच्या दोन कप्प्यामधील पडद्यावर ११ मिलिमीटरपर्यंत छिद्र होते. अशा रुग्णांमध्ये दोन किंवा तीन स्टेजमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. बाळाचे वजन पाहता ही शस्त्रक्रिया त्याच्यासाठी धोकादायक होती. ...
वडिलांना अपघात झाला. त्यांच्या पायात रॉड टाकल्यामुळे त्यांना रेल्वेस्थानकावर ओझे उचलणे अशक्य झाले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अखेर रतनने आपल्या इच्छाआकांक्षांचा बळी दिला अन् अंगावर कुलीचा लाल ड्रेस चढविला. रेल्वेस्थानकावर सध्या सर्वात कमी वयाचा कुली ...
उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांडाचा उलगडा करण्यात अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यश मिळविले. याप्रकरणी कुख्यात गुंड लिटिल सरदार ऊर्फ शैलेंद्रसिंग, त्याचा बॉडीगार्ड आणि अन्य दोघे अशा चौघांना प ...
मौदा येथील नॅशनल थर्मल पॉवर कंपनी (एनटीपीसी) प्रकल्प क्षेत्रातील स्क्रॅप यार्ड परिसरातील जंगलाला शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. आगीमुळे प्रकल्पाला कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची मा ...
जिल्हा जलसंकटात सापडला आहे. तलाव, धरणे आटली आहेत. पाण्यासाठी सर्वत्र हाहाकार माजला आहे. प्रशासन चिंतेत पडले आहे. अशा परिस्थितीत खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात पाणी बचत करून जलसंकटावर मात करण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली येथे आयोजित समारंभात खापरखेडा औष ...
विकासाच्या नावाखाली शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. याला वेळीच निर्बंध न घातल्यास नागपूर शहराची ‘ग्रीन सिटी’ म्हणून असलेली ओळख भविष्यात पुसली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. विकास तर हवाच पण पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षसंवर्धनही तितकेच महत्त ...
महापालिकेतर्फे शहरातील नागनदी, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियानाला उद्या रविवारी सुरुवात होत आहे. लोकसहभागातून हा उपक्रम राबविला जात असून ५जूनपर्यंत हे अभियान चालणार आहे. ...