रवींद्रनाथ टागोरांचे मानवतेवर प्रेम होते. देशप्रेम या भावनेपेक्षा मानवतेची भावनाच सर्वात मोठी असल्याबद्दल म. गांधी यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती. मराठीतील महेश एलकुंचवार, कवी ग्रेस आदी अनेक लेखक त्यांच्यावर प्रेम करतात. येथे कधीच भाषेची अडचण आली ...
शहरातील विविध भागांमध्ये दुचाकी आणि मोबाईल चोरणारी टोळी सीताबर्डी पोलिसांच्या हाती लागली आहे. या टोळीत चार अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. हे चारही आरोपी माजरी येथील रहिवासी आहेत. या आरोपींजवळून १० दुचाकी वाहने आणि ७ मोबाईलसह ५ लाख ६१ हजार रुपयाच्या वस ...
नारळ कापणाऱ्या विळ्याच्या धाकावर रात्री उशिरा ये-जा करणाऱ्यांना लुटणारी टोळी सीताबर्डी पोलिसांच्या हाती लागली. या टोळीत दोन अल्पवयीनसह पाच आरोपीचा समावेश आहे. ...
समाजात हुशार आणि बौद्धिक क्षमता असलेल्या मुलांची संख्या कमी नाही. पण अनेकदा गरीब परिस्थिती आणि अभावग्रस्ततेमुळे त्यांनी ठरविलेले ध्येय, मनात बाळगलेले स्वप्न करपून जातात. अशा गरीब, गरजू विद्यार्थ्यांची स्वप्ने अपूर्ण राहू नयेत, यासाठी त्यांना समाजातील ...
मे महिना हा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा बदल्यांचा काळ. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत व शासन स्तरावरूनही बदलीपात्र अधिकाऱ्यांचा या काळात सर्वाधिक बदल्या होतात. यामुळे दुहेरी पदस्थापना होण्याची शक्यता व तसे झाल्यास न्यायालयीन प्रकरणे उद्भवण् ...
ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यासाठी मुळातच डॉक्टर उत्सुक नसतात. पण त्यातही काही डॉक्टरांनी सेवा देण्याचा निर्णय घेतला. जानेवारी महिन्यात जि.प.च्या आरोग्य विभागाने या डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती केली. डॉक्टरांची नियुक्ती होऊन चार महिन्याचा ...
हिवाळी अधिवेशन आले की राज्याचे अवघे सरकार संत्रानगरीत अवतरते. यावर्षीपासून हे सत्र पावसाळ्यात होउ लागले आहे. मंत्री, आमदार, प्रसारमाध्यमांचे कर्मचारी, प्रशासनाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी अशा सर्वांनी जो परिसर याकाळात सर्वाधिक गजबजलेला असतो तो म्हणजे व ...
मे महिना अर्ध्यात आला आहे. दुसरीकडे विभागातील धरणे कोरडी पडली आहेत. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झ ...