विदर्भात विजेचे दर निम्मे करण्यात यावे आणि कृषीपंपाचे बिल माफ करावे, या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी गुरुवारी महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने करीत वीज बिलाची होळी केली. या दरम्यान विदर्भवाद्यांनी बंद गेट उघडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. गोंधळ वा ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापनदिन कार्यक्रमाप्रसंगी भोवळ आल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी सायंकाळी नागपुरात परतले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांन ...
भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा तयार केला असून, तो इंटरनेटवर जाहीर करण्यात आला आहे. सूचना व आक्षेप मागविण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या शिक्षण धोरणात देशातील १५ कोटी लोकसंख्या असलेल्या भटक्या विमुक्त समाजाला डावलण् ...
शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतात सिंचनासाठी शाश्वत वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने महावितरणतर्फे जाहीर करण्यात आलेल्या उच्चदाब वीज वितरण प्रणाली(एचव्हीडीएस)च्या कामांनी आता चांगलाच वेग घेतला असून, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत येत असल ...
‘नॅशनल मेडिकल कमिशन’च्या (एनएमसी) विरोधात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) बुधवारी २४ तासांचा लाक्षणिक संप पुकारला असता, आता निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’नेही या विधेयकाला विरोध करणे सुरू केले आहे. गुरुवारी मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर निव ...
शक्य त्या प्रकरणामध्ये रेती माफियांविरुद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा-१९९९) व एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे परवानाशिवाय प्रदर्शन करणाऱ्या ...
एका सुस्वभावी तरुणाची हत्या करणारा कुख्यात गुंड रितेश शिवरेकर याच्या घरावर संतप्त जमावाने बुधवारी रात्री हल्ला चढवला. घरावर जोरदार दगडफेक करून वाहनांची जाळपोळ केली. या प्रकारामुळे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुजरीनगर भुतेश्वर मंदीराजवळच्या परिस ...
‘मेन्टेनन्स’च्या नावाखाली प्रत्येक आठवड्यात बुधवारी तासन्तास वीजपुरवठा बंद केल्यामुळे झालेल्या वादानंतर आता महावितरणने नवीन युक्ती शोधली आहे. आपात्कालीन स्थिती म्हणजेच ‘इमर्जन्सी आऊटएज’च्या नावाखाली वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. ...
आईचे दूध हे अमृत मानले जाते. जन्मापासून ते पुढील सहा महिने बाळाला केवळ आईचेच दूध दिल्यास संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. शिवाय, बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ...