नागपूर-इटारसी मार्गावर घाट सेक्शनमध्ये तिगाव-चिचोंडापर्यंत थर्डलाईन टाकण्याचे काम सुरूआहे. हे काम वर्षभरात पूर्ण होणार असून त्यामुळे या मार्गावर रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. ...
शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा मानस बाळगला आहे. यात सर्वाधिक शाळा काटोल तालुक्यातील बंद होणार आहेत. कारण काटोलमध्ये ४७ शाळेंची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. ...
पतीसमोर आपल्या प्रियकराच्या दुचाकीवर बसून एक नवविवाहिता पळून गेली. शनिवारी दुपारी ११.३० ते १२ च्या सुमारास गणेशपेठ बसस्थानक परिसरात ही अफलातून घटना घडली. ...
हवामान विभागाने २१ व २२ मे रोजी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ चा इशारा दिला होता. हवामान विभागाच्या वेबसाईटच्या माध्यमातूनही अलर्ट जारी करण्यात आला होता. परंतु रविवारीच यासंबंधीच्या अलर्टची सूचना वेबसाईटवरून हटवण्यात आली आहे. ...
आचारसंहितेच्या काळात टाकीच्या कामाचे भूमिपुजन होऊन खोदकामालाही सुरुवात झाली. पण टाकी ज्या मैदानात बांधण्यात येत आहे ते मैदान परिसरातील सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाचे स्थळ असल्याने मैदान वाचविण्यासाठी पाण्याच्या टाकीला विरोध होत होत आहे. ...
धावत्या रेल्वेगाडीतून एक तरुण खाली पडला. मित्र खाली पडल्यामुळे त्याची मैत्रीण त्याला वाचविण्यासाठी ‘धावा..त्याला वाचवा..’ असे ओरडत होती. तिने चेनपुलींग केली. परंतु तिला चेन ओढता आली नसल्यामुळे गाडी थांबली नाही. ...
हवामान विभागाने केरळमध्ये ६ जून रोजी मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविला आहे. अशा परिस्थितीत १० ते १२ दिवसानंतरच विदर्भात मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. ...