जम्मू-काश्मिरमधील कलम ३७० हटवून राज्याचे विभाजन करण्याच्या केंद्र सरकारच्या पावलाचे उपराजधानीत स्वागत करण्यात आले. देशात ‘एक निशाण, एक संविधान’ हीच प्रणाली हवी, असे म्हणत विविध संघटनांतर्फे अक्षरश: आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ...
महाकवी सुधाकर गायधनी यांना जळगाव येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाने अखील भारतीय दलुभाऊ जैन मराठी साहित्यभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. जळगाव येथे १८ ऑगस्टला होणाऱ्या एकदिवसीय राज्यस्तरीय पंधराव्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा या पुरस्काराने ...
प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे पेरल्यामुळे दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाळे व लक्ष्मीकांत कौठकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. ...
जळगाव येथे पाचव्या आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाला शासनाने मंजुरी दिली आहे. या वर्षीपासून १०० ‘बीएएमएस’ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, या महाविद्यालयासाठी मान्यता देण्यात आलेली ३५० पदे अद्यापही भरली नाहीत. परिणामी, नागपूरसह उस्मानाब ...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी बनून फिरणारा भंडारा येथील ठगबाज प्रशांत भाऊराव वाहाणे आणि त्याचा साथीदार मुरलीधर सदावर्ती (उमरेड) याने पाचपावलीतील एका ज्येष्ठ नागरिकाकडून ३५ लाख रुपये हडपल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. ...
शहरातील हजरत बाबा ताजुद्दीन यांचा ताजबाग येथील दर्गा परिसराचा विकास महाराष्ट्र शासनाकडून केला जात आहे. ताजबाग विकास आराखड्यातील कामांसाठी शासनाने १३२ कोटी रुपयांना प्रशासकीय मंजुरी दिली असून यापैकी ३० कोटींचा निधी शासनाने वितरित केला आहे. ...
स्थगनादेश लागू नसलेली रोड व फूटपाथवरील उर्वरित अनधिकृत धार्मिकस्थळे एक आठवड्यात पाडण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी संबंधित प्रतिवादींना दिला. ...
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अत्यंत प्रभावी असून त्यामुळे देशात शैक्षणिक क्रांती घडून येईल असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले. तसेच, या बदलामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. ...