एकतर्फी प्रेमातून निर्दोष तरुणींना निर्दयपणे संपविणाऱ्या अनेक क्रूरकर्म्यांचा निकाल अद्यापही लागलेला नाही. केसही बोर्डावर आलेली नाही. त्यामुळे ‘त्या’क्रूरकर्म्यांचा ‘निकाल’ कधी लागणार, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे. ...
‘स्मार्ट अॅन्ड सेफ सिटी प्रोजेक्ट’अंतर्गत नागपूर शहरातील बस स्थानकांवर ‘स्मार्ट किओस्क’ मशीन लावण्यात आल्या आहेत. परंतु या ‘मशीन्स’चा काहीही उपयोग होत नसून अक्षरश: धूळ खात पडल्या असल्याचे चित्र आहे. ...
पत्रकारिता ही मूल्यांवर आधारलेली असते. त्यामुळे सक्षम पत्रकारिताच या देशातील लोकशाही बळकट करू शकते तसेच या देशातील आर्थिक आणि सामाजिक न्यायही यातूनच मिळविला जाऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक सिद्धार्थ वरदराज यांनी केले. ...
शहरातील फूटपाथ, रस्ते व आठवडी बाजारातील अतिक्रमणाच्या विरोधात महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे.ही कारवाई योग्य असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे महापालिकेतील विरोधकांनी या कारवाईला विरोध दर्शविला आहे. ...
हिंगणघाटमधील जळीत तरुणीची प्रकृती फार नाजूक आहे. ती ४० टक्के जळाली आहे. २४ तास तिच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. पुढील सात दिवस तिच्यासाठी महत्त्वाचे आहेत, अशी माहिती नॅशनल बर्न सेंटरचे डॉ. सुनील केशवानी यांनी येथे दिली. ...
हिंगणघाट येथे एका प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा झालेला प्रकार हा अमानुषतेचा कळस आहे. हे प्रकरण ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालविण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे. ...
हिंगणघाट येथे भरदिवसा शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेवर पेट्रोल टाकून पेटविण्याच्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. आरोपीला अटक करण्यात आली असली तरी न्यायात विलंब होऊ नये म्हणून प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला थेट फासावर लटकविण् ...