७० वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही व्यसनमुक्ती केंद्र, दारुबंदीचे लढे पुकारावे लागत आहे. त्यामुळे समाजात संस्काराचे बीज रुजविणे गरजेचे असल्याचे मत वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी व्यक्त केले. ...
एका भूखंडावर करण्यात येत असलेल्या विकास कामाविरुद्ध दाखल अर्ज कनिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने खारीज केल्यामुळे वाडी नगर परिषदेला मोठा दिलासा मिळाला. प्रमोदकुमार अग्रवाल यांनी हा अर्ज दाखल केला होता. ...
नागपूरलगतच्या स्थळांचा विचार करता नवेगाव बांध, इटियाडोह, नागझिरा, रामटेक, पारडसिंगा, टाकळघाट, सेवाग्राम, आनंदवन, रामदेगी, हेमलकसा, प्रस्तावित गोरेवाडा आदी प्रकल्पांचाही पर्यटनाच्या माध्यमातून मोठा विकास होऊ शकतो. ...