नेहमी वर्दळ पहायला मिळणाऱ्या वर्धमाननगरातील लोहा बाजारात शांतता पसरली आहे. कोरोनामुळे लोडिंग-अनलोडिंग बंद करण्यात आल्यामुळे येथील हमाल व वाहन चालकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. ...
‘ए’ रक्तगट असलेल्यांना कोरोनाचा सर्वात अधिक धोका तर ‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांना कमी धोका असल्याचे समोर येत आहे. परंतु हे वृत्त चुकीचे असल्याचे प्रसिद्ध फिजिशियन डॉ. जय देशमुख यांचे म्हणणे आहे. ...
कोरोना विषाणू संक्रमणाचा अधिक धोका असतो. यामुळे डायलिसिसवर असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन नेफ्रोलॉजी सोसायटीद्वारे करण्यात आले आहे. ...
देश-विदेशातील प्रवाशांचा नागपुरात येण्याचा ओघ कमी झाला आहे. या सर्वांचा परिणाम नागपुरातील हॉटेल्स व्यवसायावर झाला असून, मार्च महिन्यात या व्यवसायाला जवळपास १०० कोटींचा फटका आहे. ...
संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करीत आहे. या प्रभावामुळे सर्व शासकीय कार्यक्रमांसह सामाजिक संघटनांचे कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. ...
नागरिकांच्या सवयीवर बंधनासाठी महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने संविधान चौकात विशेष मोहीम राबवली. काही तासातच २७ जणांवर कारवाई करीत पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आणि यापुढे असे कृत्य करू नये, या शब्दात बजावले. ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेण्यास मनाई केली आहे. या बाबतचा आदेश मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयातील वाणिज्य कार्यालयाने नागपूर, मुंबई, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागांना गुरुवारी पाठविला ...
प्रसार देशभर होऊ नये म्हणून कोरोनाने बाधित नसलेली गाव-शहरे त्वरित सील करावी, अशी सूचना कॉन्फिडन्स पेट्रोलयमचे अध्यक्ष नितीन खारा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरद्वारे केली आहे. ...
खबरदारी म्हणून मंगल कार्यालय मालकांनीही मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे. आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी बहुतेक मंगल कार्यालय मालकांनी राज्य शासनाच्या आदेशाला पाठिंबा दर्शविला. ...