महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या बाळासाहेबांनी, त्या विचारांना सार्वजनिक जीवनातही अंतर्भूत केले. आयुष्यभर ते तसेच वागले. खऱ्या अर्थाने ते महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील नागरिकाप्रमाणे वागल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत पाच हजार कवितांचा संग्रह ‘समतेचे महाकाव्य’ म्हणून प्रसिद्ध होणार आहे. यासाठी अकोला जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून हा पण पूर्ण करण्यासाठी आर्णी ते दीक्षाभूमी सायकल ...
भुवनेश्वर येथून मुंबईकडे जात असलेल्या विमानाला शुक्रवारी रात्री नागपुरात मेडिकल इमर्जन्सी लॅण्डीग करावी लागली. विमानात आजारी महिलेला तात्काळ खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. ...
कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार वेतन दिले जात नसल्याची तक्रार आहेत. सर्व सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या, असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी शुक्रवारी दिले. ...
राजुरा येथील काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांची निवडणूक रद्द करण्यात यावी अशा विनंतीसह स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अॅड. वामन चटप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
जगात सर्वाधिक मृत्यू हे कर्करोगाने व त्यातही फुफ्फुसाच्या कर्करोगाने होत आहे. कर्करोग रुग्णांची वाढती संख्या पाहता जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा चिंता व्यक्त केली आहे, अशी माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालय व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. ...
‘ओयो’ ही जागतिक स्तरावरील हॉटेल समूह कंपनी असून ‘ओयो’ किचन आणि हॉटेलमध्ये निवासी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीने नफ्यात घट झाल्याने आणि टिकावात कमतरता आल्याच्या कारणाने एक हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ...