आज निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वेगगेवळ्या विषयावर लेखन सोपे राहिले नाही. असे वास्तववादी लेखन केले तर धमक्या यायला लागतात. मात्र लेखकांनी त्याला भीक न घालता धडाडीचे आणि वास्तवादी लेखन केले पाहिजे. ...
‘ब्रेनस्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेनडेड’ झालेल्या पतीच्या असह्य दु:खात त्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना पतीचे अवयवदान करण्याचा सल्ला दिला. त्या दु:खातही त्यांनी स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेली आकडेवारी वास्तविकतेशी मेळ खात नाही. आयकरप्रणाली अधिक गुंतागुंतीची करून सामान्यांना संभ्रमात टाकले आहे. मंदीतील अर्थव्यवस्था झाकोळण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केल्याची टीका अर्थतज्ज्ञ अतुल लोंढे य ...
शहरी वाहतूक व्यवस्थेच्या सुविधेसोबतच ग्रामीण क्षेत्रातील दळणवळण सुविधा उच्च दर्जाची करण्यासाठी लवकरच ग्रामीण क्षेत्रातील ३० हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करणार, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. ...
रोजच्या सवयी बदलवून सामुदायिक प्रयत्नांनीच कॉर्बन उत्सर्जन कमी होऊ शकेल, असे प्रतिपादन किर्लोस्कर सिस्टीम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व चेअरमन विक्रम किर्लोस्कर यांनी केले. ...
मागील दोन महिन्यापासून शहरातील अनेक रेशन दुकानामधून तूर डाळ गायब झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात चणा डाळ देऊन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. ...
Hinganghat Burn Case : हिंगणघाट जळीत पीडिताला शुक्रवारी सायंकाळपासून श्वास घेणे कठीण झाल्याने, रात्री तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. हे चांगले लक्षण नसल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. ...
उपराजधानीत तृतीयपंथियांचे तीन गट आहेत. त्यातील दोन गटात वर्चस्वाची वर्षभरापासून लढाई सुरू असून, ते आपल्या क्षेत्रात फेरी (पैसे) मागायला येणा-या विरोधी गटातील तृतीयपंथियांना तीव्र विरोध करतात. ...
सोशल मीडियावर पेपरफुटीचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढले होते. त्यामुळे बोर्डाची बदनामी होत होती. यावर उपाय म्हणून बोर्डाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेत वर्गातच विद्यार्थ्यांपुढे पेपरच्या पाकिटाचे सील उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ...