तिन्ही पक्षांची मंडळी एकत्रित बसून निर्णय घेतील आणि तो निर्णय सवार्ना मान्य राहील. मी राज्याचा गृहमंत्री म्हणून सांगतो की एक ही नागरिकाचा नागरिकत्व यामुळे जाणार नाही, अशी हमी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. ...
हृदयाचे आकुंचन झालेली झडप उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तब्बल तीन महिन्यापासून तुटवडा आहे. साहित्य आज येईल, उद्या येईल या प्रतीक्षेत रुग्णांवर जीवघेणी वेळ आली आहे. ...
एकट्या नागपुरात तिन्ही आरटीओ कार्यालये मिळून अशी विना नोंदणीची तीन हजारावर वाहने आहेत. राज्यात याची संख्या हजारोंच्या घरात आहे. यामुळे हजारो वाहनांवर ‘स्क्रॅप’चे संकट उभे ठाकले आहे. ...
‘लँड पुलिंग’च्या योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत. जमीन मालकांचे यामुळे नुकसानच होत आहे. त्यामुळे ‘टीपी स्कीम’ला कुठल्याही परिस्थितीत मंजुरी देऊ नये, अशी भूमिका माजी महापौर प्रवीण दटके यांनी मांडली. ...
बापूंच्या आयुष्यप्रवासात त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या कस्तुरबा यांच्यासाठी नागपूर मात्र संवेदनशील आणि भावनिक विषय होता. याचे कारण होते त्यांचा मुलगा हरीभाई. ...
लद्दाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांनी दावा केला की, लेह लद्दाखच्या विकासामुळे देशाच्या सीमा सुरक्षित होईल. या परिसरात राष्ट्रवादाची भावना आहे. येथील लोक देशासाठी बलिदान देण्यास तयार आहे. ते म्हणाले सरकारने कलम ३७० काढल्यानंतर लद्दाखने विकासाची ...
‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल’ या गीताने केवळ नागपूरकरांनाच नव्हे तर देशातील जनतेला वेड लावणारे गीतकार-गायक श्याम बैरागी गुरुवारी लोकमतमध्ये आले. स्वच्छतेचा संदेश देणारा हा कलावंत उपेक्षितच ठरला. ...
हिंदी व तेलगू भाषिकांचे एकापेक्षा अधिक राज्ये होऊ शकतात तर मराठी भाषिकांची दोन राज्ये का होऊ शकत नाही असा सवाल विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी उपस्थित केला आहे. ...