पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना अपूर्ण पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्यात याव्यात, तसेच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही याची खबरदारी ...
तेंदूपत्ता तोडाईचा आणि मोहफूल वेचण्याच्या हंगामात वन्यजीव संघर्ष हा नेहमीचाच असतो. जंगलावर उपजीविका असणाऱ्या गावांसाठी हे हंगाम महत्त्वाचे असतात. या दिवसातील हा संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ...
कोरोनाबाधित रुग्णात सातत्याने वाढ होत असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरात बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३० घरातील १५० लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. ...
लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले दारुडे आता लोकांची ठकबाजी करायला लागले आहेत. असाच एक प्रकार बुधवारी दुपारी बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभ्यंकर नगरात घडला. ...
कोरोनाच्या बिकट परिस्थितीत गरीब जनतेला अल्प मानधनावर रेशन पुरविण्याचे काम रेशन दुकानदार स्वत:चा जीव धोक्यात घालून करीत आहेत.रेशन दुकानदारांना संरक्षण न दिल्यास १ मेपासून रेशन दुकान बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. ...
भाजी बाजारात येणाऱ्या जनसमुदायांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने आणि ग्राहकांच्या सोयीसाठी कळमना येथील भाजी बाजार शनिवार, २५ एप्रिलापासून सुरू करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकाने घेतला आहे. ...
नागपूरसह विदर्भात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे तपासायला नमुने नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गुरुवारी मेयोने दिवसा २०, मेडिकलने ४४ तर एम्सने ५८ नमुने तपासले आहेत. अशीच जर गती राहिली तर कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखणार, असा प् ...
राज्यात पुणे, मुंबईनंतर विदर्भातही रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवशी नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या जिल्ह्यात आतापर्यंत २७ रुग्णांची नोंद झाली असून विदर्भात ही संख्या १७२ वर पोहचली आहे. ...