गेल्या शुक्रवारी (२२ मे) अजनी पोलीस स्टेशनमधून कॉल आला. उद्या निघायचेय. रेल्वे येणार, तयारीत राहा. वर्ष-दोन वर्षापासून गावाकडे न गेलेल्या या विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. हरखलेल्या सर्वांनी बॅगा भरल्या. ‘जिव्हाळा’ने निरोपही दिला. मात्र अद्यापही तो श ...
ऊर्जा विभागातील तिन्ही कंपनीत ज्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्याची समीक्षा करून त्या तातडीने रद्द कराव्या, असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. ...
केंद्र शासनाने ‘अॅग्रो एमएसएमई’ची नवीन संकल्पना सादर केली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात वन व कृषी उत्पादनाच्या प्रक्रियेवर ही संकल्पना आधारित असेल. उद्योगांच्या विकेंद्रीकरणासाठी नवीन उद्योग ग्रामीण परिसरात स्थापन करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय ...
जालंधर येथील आंतरराष्ट्रीय लवली युनिव्हर्सिटीमध्ये नाट्यशिक्षक असलेले युवा रंगकर्मी प्रा. गौरव अंबारे कोरोनाच्या सावटात तेथेच अडकले आणि तब्बल आठ महिन्यानंतर नागपूरला परतले आहेत. त्यांनी या प्रवासाचा थरारक अनुभव ‘लोकमत’कडे व्यक्त केला. ...
गेल्या दीड-दोन वर्षापासून नाट्यपरिषदेचे कामकाज ज्या प्रकारे चालले आहे, त्यावरून नाट्यपरिषदेचा संपूर्ण भर पुणे-मुंबई इकडेच असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे, नाट्यपरिषदेचे अखिल भारतीय असे नाव बदलून मुंबई-पुणे नाट्यपरिषद असेच का करू नये, असा सवा ...
विदर्भात बुलडाणा येथे सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवसात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो व विदर्भात काही ठिकाणी पाऊस येऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. ...
गेल्या दोन महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये २.५० टक्के कपात केल्याने सध्या रेपो रेट ४ टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांनी ठेवी व कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. परंतु कर्जाला उठाव नाही, अशी माहिती नागपुरातील अनेक बँकांच्या उच्च अधिकाऱ्यांनी दि ...
तीन महिन्यापासून नागरिकांचे तिकिटांचे पैसे अडकून पडले आहेत. रेल्वेने रिफंड देणे सुरु करताच नागरिकांची गर्दी आरक्षण कार्यालयात होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक प्रवास करण्याचे टाळत असून रिफंड घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला ए ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतरही रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरुच आहे. लॉकडाऊनमध्ये केवळ श्रमिक स्पेशल, राजधानी एक्स्प्रेस रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. परंतु १ जूनपासून १०० जोड्या रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केल्यामुळे रे ...