ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासन आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. गर्दीत एकमेकांच्या संपर्कात येऊन संसर्गाचा धोका लक्षात घेता संचारबंदी लावण्यात आली मात्र हातावर पोट असलेल्या रोज कमावून खाणाऱ्यांचे काय, हा भीषण प्रश्न नि ...
कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांना बाजारातून घरी पाठविण्यात येत आहे. अशा गंभीर स्थितीत कळमन्यातील ठोक फळे आणि भाजीपाला बाजारात किरकोळ विक्रेते खरेदीसाठी येत ...
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नागपुरातील पहिला रुग्णाला मंगळवारी १४ दिवस पूर्ण झाले. या रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. आज सकाळी नमुने घेण्यात आले तर बुधवारी सकाळी पुन्हा नमुने घेतले जाणार आहेत. हे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्यास रुग्णाला रुग्णालयातून सुटी ...
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागपूरसह जिल्हास्तरावर आयसोलेशनसाठी ८१७ तर विलगीकरणासाठी २२० बेड तयार करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली. ...
‘कोरोना’शी लढा देण्यासाठी नागरिकांनी घरात राहणे अत्यावश्यक आहे. यासाठी राज्य शासनातर्फे संचारबंदी लागू करण्यात आली. नागरिकांकडून याला चांगला प्रतिसाददेखील मिळाला. परंतु सकाळच्या वेळी काही अतिहुशार घराबाहेर निघाले होते. ...
Coronavirus: राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरु आहे. नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा आदेश धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांना शटर ओढून आतमध्ये काम करायला लावणाऱ्या दोन कंपन्यांना दीड लाखांचा दंड ठोठावला आहे. ...
संसर्गजन्य असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने २१ मार्च पासूनच नागपुरात ‘लॉकडाऊन’ केले आहे. तरीदेखील काही नागरिकांकडून उद्दामपणा दाखविला जात आहे . ...