आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन अद्याप देण्यात आले नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्वरित एसटीला एक हजार कोटीचे अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) च्या वतीने निवासी उपजिल्हाध ...
‘लॉकडाऊन’च्या कालावधीत ‘मनरेगा’अंतर्गत (महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना) मोठ्या प्रमाणात कामे घेण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यात ५७ हजार ५५० कामे पूर्ण करण्यात आली. या माध्यमातून श्रमिकांना २८५ कोटी ३६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. ...
कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन व इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अहोरात्रपणे सेवा देत आहे. त्यांच्या कार्याची तुलनाच होऊ शकत न ...
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे. बुधवारी शहरात आणखी तीन परिसर सील करण्यात आले, तर दोन परिसर हे कोरोनामुक्त झाले. ...
नागपुरात बुधवारी ७३ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. त्याचबरोबर कोरोना संक्रमितांची संख्या १५७८ झाली आहे. विशेष म्हणजे यातील ४४ नमुने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील आहे. पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांमध्ये कारागृहातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कैद्यांचाही समावेश ...
आजदेखील शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आहेत व ते अडचणींचा सामना करत आहेत. मात्र समाजात अनेक प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरीदेखील आहेत. अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन येऊ शकते, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणव ...
स्मार्ट सिटी संदर्भात खोटे खुलासे करून जनतेची दिशाभूल का करता, असा सवाल महापौर संदीप जोेशी यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना केला आहे. महापौरांनी बुधवारी एक पत्र जारी करून यातील आयुक्तांचा प्रत्येक खुलासा खोटा असल्याचे म्हटले आहे. ...
वृक्षारोपण करणे गरजेचे आहे पण निव्वळ शोभेच्या झाडांची लागवड करण्यापेक्षा अशा देशी झाडांची लागवड केली तर त्याचे फायदे अधिक आणि चिरकाल टिकणारे ठरतील, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. ...