कळमन्यातील फळ बाजार आठवड्यातून तीन दिवसच सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने आता संत्रा मार्केटमध्ये व्यापारी, अडतिया, शेतकरी आणि नागरिकांची गर्दी वाढली आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत असून, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झ ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा काळ वाढविण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये कामकाजाच्या पुढील तारखा व न्यायमूर्तींची नावे निश्चित करण्यात आली आहेत. ...
काही औषधी विक्रेते दुकानातून दारूची विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सेंट्रल एव्हेन्यू रोडवर गणेशपेठ येथील एका मेडिकल स्टोअर्सवर धाड टाकून हा दारूविक्रीचा अड्डा पोलिसांनी उघडकीस आणला. ...
सलग सहा दिवस नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या उच्चांक गाठत असताना बुधवारी नागपुरात एकाही रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला नाही. मात्र यवतमाळ जिल्ह्यात एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला. या रुग्णासह यवतमाळमध्ये रुग्णांची संख्या १३ तर विदर्भात १११ झाली आहे. ...
कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता या आजाराचे तातडीने निदान होणे गरजेचे आहे. करिता, देशातील सर्व राज्यांमधील कोरोना संशयित रुग्णांची रॅपिड अॅन्टी बॉडी ब्लड टेस्ट करण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्यात यावेत, अशा विनंतीसह सर्वोच्च न्यायालयात जनहित या ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतांश उद्योग व वाणिज्यिक प्रतिष्ठाने बंद आहेत. या संकटाच्या काळात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तीन महिन्यापर्यंत वीज बिलात ‘फिक्स्ड चार्ज’ न वसुलण्याचे जाहीर केले आहे. ...
रेशनकार्ड नसलेल्यांची यादी तयार करताना अनेक परिवार जीवनावश्यक किटपासून वंचित राहिले आहेत. अशा परिवारांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे, त्यांना खनिज निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात यावे, या मागणीसाठी भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी रवीं ...
कोरोना व्हायरसच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेतर्फे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ३३३ चमूंच्या माध्यमातून माहिती संकलित केली जात आहे. १४ एप्रिल पर्यंत शहरातील ५ लाख ५८ हजार ९४ घरांंचा सर्वे करण्यात आला असून २३ लाख ८५ ...
बलात्कारामुळे गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीने मुदतीपूर्वी जन्म दिलेले अर्भक मरण पावले. मुलीच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे डॉक्टरांना अर्भक बाहेर काढण्यासाठी आवश्यक उपचार करावे लागले. राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...
सोशल डिस्टन्सिंग पाळावे. घरात प्रवेश केल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे. इतके जरी केले तरी ‘कोरोना’विरुद्धचे युद्ध नक्की जिंकता येईल. फक्त हे युद्ध किती दिवसात जिंकायचे हे नागरिकांच्या हातात असून शासनाचे निर्देश पाळा. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करा, अ ...